Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

देशात 110 वाघ, 491 बिबट्यांचा मृत्यू

Webdunia
2019 मध्ये देशात 110 वाघांचा, तर 491 बिबट्यांचा मृत्यू झाला आहे, Wildlife Protection Society of India (WPSI) या संस्थेनं जाहीर केलेल्या आकडेवारीतून ही बाब समोर आली आहे.  
 
2018 मध्ये 500 बिबट्यांचा मृत्यू झाला होता. पण, रस्ते आणि रेल्वे अपघात प्राण गमावणाऱ्या बिबट्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे, असंही यातून स्पष्ट होतं. 2018मध्ये 104 वाघांचा मृत्यू झाला होता.
 
2019मध्ये मध्यप्रदेशात सर्वाधिक 29, त्याखालोखाल महाराष्ट्रात 22 वाघांचा मृत्यू झाला आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

चहा पिण्याची योग्य वेळ कोणती, कोणता चहा कधी प्यावा योग्य वेळ जाणून घ्या

थायरॉईड नियंत्रित करण्यासाठी,हे योगासन करा

मदर्स डे ला स्टेट्सवर आईच्या फोटोसोबत हे कॅप्शन लिहा Mother's Day Status Captions in Marathi

अशात कधीही सूर्याला अर्घ्य देऊ नये

पूजेच्या फुलांपासून घरी बनवा धूप, संपूर्ण घरात दळवळेल सुगंध

पुढील लेख
Show comments