Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

चार वर्षांत देशात 1500 बालविवाह

Webdunia
शुक्रवार, 29 नोव्हेंबर 2019 (13:15 IST)
2013 ते 2017 या कालावधीत देशभरात बालविवाहाची 1500हून अधिक प्रकरणं समोर आली असल्याची माहिती महिला आणि बालविकास मंत्री स्मृती इराणी यांनी राज्यसभेत दिली.
 
बालविवाहाची सर्वाधिक 395 इतकी प्रकरणं 2017 मध्ये समोर आली. सन 2016मध्ये 326, सन 2015मध्ये 293 , 2014 मध्ये 280 आणि 2013 मध्ये 222 बालविवाह झाले, असं इराणी यांनी सांगितलं.
 
2017मध्ये सर्वाधिक बालविवाह कर्नाटकात झाले. त्यााधीच्या 4 वर्षांमध्ये त्याबाबत तमिळनाडू आघाडीवर होते, असंही त्यांनी म्हटलं.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

पितृ पक्ष 2024: पितृपक्षात श्राद्ध, तर्पण किंवा पिंडदान करण्यासाठी लागणारे साहित्य आणि पूजा विधी जाणून घ्या

पितृपक्षात मृत नातेवाईक स्वप्नांच्या माध्यमातून संदेश देतात, अशी स्वप्ने पडली तर दुर्लक्ष करू नका

लाल रंग सकारात्मक की नकारात्मक? आध्यात्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व जाणून घ्या

अविवाहित आणि आकस्मिक मृत्यू झालेल्या पूर्वजांसाठी तर्पणचे नियम जाणून घ्या

Vastu Tips: तुमचे भाग्य बदलू शकतात वास्तुशास्त्राचे हे 5 उपाय

पुढील लेख
Show comments