Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

'शिवसेनेला बदनाम करण्यासाठी संभाजीराजांच्या विषयाचं घाणेरडं राजकारण' - सामना

Webdunia
सोमवार, 30 मे 2022 (09:26 IST)
शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी पुन्हा भारतीय जनता पक्षावर टीका केली आहे. "तुम्ही शब्द पाळला नाही म्हणून महाराष्ट्रातील जनतेला उत्तम सरकार मिळालं. त्यामुळे तुमचे आभार. यापुढे महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाची सत्ता कधीच येणार नाही,"असं वक्तव्य त्यांनी कोल्हापूर जिल्ह्यातल्या कागलमध्ये केलं. 
 
"आम्ही म्हणे संभाजीराजेंना फसवले. हे कोण म्हणतंय. तर भाजप. फसवाफसवीची भाषा करणारे आम्हाला म्हणत आहेत की आम्ही फसवलं," असे ते म्हणाले.
 
सामनाच्या अग्रलेखातही याचा विषयाचा उल्लेख आहे. त्यात लिहिलं आहे की शिवसेनेना बदनाम करण्यासाठी संभाजीराजांच्या विषयाला फोडणी देण्याचा घाणेरडं राजकारण सुरू आहे.
 
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी शब्द फिरवला असं वाटत नाही, हे सर्व भाजपचेच राजकारण असंही अग्रलेखात लिहिलं आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

पितृ पक्ष 2024: पितृपक्षात श्राद्ध, तर्पण किंवा पिंडदान करण्यासाठी लागणारे साहित्य आणि पूजा विधी जाणून घ्या

पितृपक्षात मृत नातेवाईक स्वप्नांच्या माध्यमातून संदेश देतात, अशी स्वप्ने पडली तर दुर्लक्ष करू नका

लाल रंग सकारात्मक की नकारात्मक? आध्यात्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व जाणून घ्या

अविवाहित आणि आकस्मिक मृत्यू झालेल्या पूर्वजांसाठी तर्पणचे नियम जाणून घ्या

Vastu Tips: तुमचे भाग्य बदलू शकतात वास्तुशास्त्राचे हे 5 उपाय

पुढील लेख
Show comments