Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

कार्यकर्त्यांनो चुकीचे वागाल तर मी वाचवायला येणार नाही- इम्तियाज जलील

Webdunia
मंगळवार, 28 मे 2019 (10:43 IST)
"माझ्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या मर्यादेत राहावे. तुम्ही चुकीचे वागलात तर मी वाचवायला येणार नाही", असं मत औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी व्यक्त केलं आहे.  
 
लोकसभा निकालानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
 
निवडणूक निकालादिवशी काही युवकानी गोंधळ केला होता. "माझ्या कार्यकर्त्यांमुळे कोणाला त्रास झाला असेल तर मी माफी मागतो," असंही त्यांनी म्हटलं आहे.
 
"शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी आता राजकारण बंद करून शहराच्या विकासासाठी सोबत यावं. माझे कार्यकर्ते चुकीचे काम करत असतील तर मला सांगा, मी दोनशे टक्के कारवाई करेन," असंही ते पुढे म्हणाले.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मतदार ओळखपत्र असं काढतात, त्यासाठी ऑनलाईन अर्ज असा करा

नीता अंबानींचा लेकीसोबत घर मोरे परदेसिया' गाण्यावर डान्स, व्हिडीओ व्हायरल!

गोड पदार्थ सारखे सारखे का खावे वाटतात? त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी करा या 10 गोष्टी

RBI guidelines change क्रेडिट कार्ड जारी करण्याच्या नियमांमध्ये कोणते बदल? जाणून घ्या

आता आधार कार्ड या तारखे पूर्वी अपडेट करा

पुढील लेख
Show comments