Marathi Biodata Maker

आलिया-कतरिनाची मैत्री तुटण्या मागे रणबीर कपूर?

Webdunia
शुक्रवार, 30 मार्च 2018 (13:30 IST)
बॉलिवूडची अभिनेत्री आलिया भट आणि कतरिना कैफ यांच्या घट्ट मैची चर्चा तर इंडस्ट्री आणि माध्यमांमध्ये कायमच असते. पण आता या मैत्रीत फूट पडली असून, त्याला रणबीर कपूर कारणीभूत असल्याचे सांगण्यात येत आहे.
 
एका इंग्रजी मनोरंजन वेबसाइटच्या वृत्तानुसार, आलिया आणि कतरिनाच्या मैत्रीचा गोडवा आता संपला असून, त्यात कटुता आली आहे. रणबीर आणि आलिया सध्या 'ब्रह्मास्त्र'च्या शूटिंगध्ये व्यस्त आहेत. आलिया शूटिंग संपवून भारतात परतली आहे. पण रणबीर अजूनही लंडनमध्येच आहे. पण 'ब्रह्मास्त्र'च्या शूटिंगदरम्यान रणबीर आणि आलियाची जवळीक वाढल्याची चर्चा आहे. हीच बाब कतरिनाला खटकत आहे. 
कतरिनाच्या एका मित्राच्या म्हणण्यानुसार, 'ब्रह्मास्त्र'च्या शूटिंगदरम्यान प्रत्येकजण रणबीर आणि आलियाच्या अफेअरबाबत चर्चा करत आहे आणि ही चर्चा दोघींच्या 'कॉमन फ्रेंड'कडून कतरिनापर्यंत पोहोचली आहे. त्यामुळेच कतरिना कमालीची नाराज आहे. रणबीरसोबत जवळीक वाढल्याचे स्वतः आलियाकडून कळायला हवे होते, असे कतरिनाला वाटते. यावरूनच ती नाराज आहे.
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

आमिर खानने राजकुमार हिरानीच्या '3 इडियट्स'च्या सिक्वेलला मंजुरी दिली

एकता कपूरने 'नागिन ७' बद्दल एक नवीन अपडेट दिले

काजल अग्रवाल आणि श्रेयस तळपदे यांचा चित्रपट "द इंडिया स्टोरी" या तारखेला प्रदर्शित होणार

करण जोहरने 'कभी अलविदा ना कहना'बद्दल एक मोठी घोषणा केली

३३ वर्षांनंतर 'खलनायक रिटर्न्स', संजय दत्तने नव्या चित्रपटाची घोषणा केली, निर्मात्यांनी फर्स्ट लूक व्हिडिओ प्रदर्शित केला

सर्व पहा

नवीन

‘बिग बॉस मराठी सीझन 6’चा ग्रँड फिनाले ठरला; 2026 मधील सर्वाधिक रेटिंग मिळवणारा इव्हेंट!

Raja Shivaji Review राजा शिवाजी चित्रपट परीक्षण: हा चित्रपट छत्रपती महाराजांना न्याय देतो का?

सेलेब्रिटी बारसं: अभिनेत्री सई कल्याणकरच्या लेकीचा नामकरण सोहळा; सोशल मीडियावर फोटोंचा धुमाकूळ

मातृभूमीपासून ते पेड्डीपर्यंत, २०२६ मधील सर्वाधिक अपेक्षित चित्रपटांची एक आकर्षक यादी

तुम्ही देखील शांततेच्या शोधात आहात का? तर भारतातील या प्रसिद्ध बौद्ध पर्यटन स्थळांना भेट द्या, मनाला शांती मिळेल

पुढील लेख
Show comments