Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अमिताभला म्हणले, आमच्याकडे येऊ नका

Webdunia
हिंदी सिनेसृष्टीचे महानायक म्हणून अमिताभ बच्चन यांची ओळख आहे. आजच्या घडीला बॉलीवूडमध्ये खान कंपनीची चलती असताना देखील त्यांचे चाहते कमी नाहीत. ते आज जिथे जातात तिथे त्यांना पाहण्यासाठी मोठी गर्दी होते. पण एक देश असाही आहे ज्या देशाचे नागरिक अमिताभ बच्चन यांना आमच्या देशात येऊ नका असे म्हणत आहेत.
 
या देशाचे नागरिक त्यांना असे का म्हणत आहेत ते जाणून घेऊया. त्याचे झाले असे की डब्ल्यूएचओची एक कॉन्फरन्स मालिदवमध्ये आयोजित करण्यात आली आहे. अमिताभ डब्ल्यूएचओचे सदिच्छा दूत असल्यामुळे या कॉन्फरन्ससाठी त्यांना बोलवण्यात आले आहे. पण सध्याच्या घडीला मालदिवमध्ये राजकीय अस्थिरता असून अनेक पत्रकरांची हत्या होत आहे.
 
अनेक नेते कैदेत असल्यामुळे या अस्थिरतेचा निषेध करण्यासाठी अमिताभ बच्चननी येऊ नये असे तेथील लोकांचे म्हणणे आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

चित्रपट 'रेड २' ने १०० कोटी क्लबमध्ये प्रवेश केला, ९ व्या दिवशी जबरदस्त कलेक्शन

Border 2: संदेशे आते है गाण्याचे नवीन व्हर्जन तयार,सोनू निगम सोबत हा गायक गाणार गाणे

प्रसिद्ध गायक सोनू निगमला धक्का, कन्नड चित्रपटातून गायकाचे गाणे काढून टाकले

सुनील शेट्टीचा केसरी वीर 16 मे रोजी प्रदर्शित होणार नाही, या दिवशी येणार

अभिनेत्री मलायका अरोरा पासून श्रद्धा कपूर पर्यंत अनेक स्टार्सनी भारतीय सैन्याला सलाम केला

सर्व पहा

नवीन

'धक-धक' गर्ल म्हणून प्रसिद्ध झालेली अभिनेत्री माधुरी दीक्षित ही ९० च्या दशकातील टॉप अभिनेत्रींपैकी एक

जपानचे असे एक बेट जिथे मांजरींचे राज्य आहे

अनुपम खेर त्यांच्या पहिल्या दिग्दर्शित चित्रपटातही काम करणार

अजय देवगणचा मुलगा युग देवगण देखील चित्रपटांमध्ये पदार्पण करणार

ऑस्कर विजेते प्रसिद्ध दिग्दर्शक यांचे निधन, इंडस्ट्रीत शोककळा पसरली

पुढील लेख
Show comments