Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अटलजींच्या ‘क्या खोया क्या पाया जग में’चा समावेश बॉलिवूडमध्ये

Webdunia
शुक्रवार, 17 ऑगस्ट 2018 (09:02 IST)
भारताचे माजी पंतप्रधान, अजातशत्रू राजकारणी, मुत्सद्दी नेता अशी ओळख असलेल्या अटल बिहारी वाजपेयी कविमनाचे साहित्यिकही होते. त्यामुळे आजवर त्यांच्या अशा अनेक कविता आहेत ज्यांचा समावेश बॉलिवूडमध्येही करण्यात आला होता. त्यांची प्रसिद्ध आणि लोकप्रिय कविता ‘क्या खोया क्या पाया जग में’चा समावेश बॉलिवूडमध्ये करण्यात आला आहे. या कवितेला गझलकार जगजीत सिंह यांचा सुरेल आवाज लाभला आहे. या गाण्यामध्ये अभिनेता शाहरुख खान झळकला असून या गाण्याच्या माध्यमातून पहिल्यांदाच अटलजी बॉलिवूडच्या पडद्यावर झळकले होते.
 
अटलजी यांच्या कवितेचा समावेश करण्यात आलेल्या अल्बमचं नाव ‘संवेदना’असं असून या अल्बमच्या सुरुवातीला बॉलिवूडला महानायक अमिताभ बच्चन यांचा आवाज देण्यात आला आहे. यावेळी अमिताभ यांच्या आवाजाबरोबर अटल बिहारी वाजपेयी यांचे काही फोटोही दाखविण्यात आले आहेत.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका कक्करला झाला गंभीर आजार

राजकुमार हिरानी आणि आमिर खानची जोडी पुन्हा एकदा पडद्यावर धमाल करणार, घेऊन येत आहे दादासाहेब फाळके यांचा बायोपिक

अनुपम खेर त्यांच्या पहिल्या दिग्दर्शित चित्रपटातही काम करणार

अजय देवगणचा मुलगा युग देवगण देखील चित्रपटांमध्ये पदार्पण करणार

'ती'च्या आत्मसन्मानाही कथा सांगणार ‘वामा – लढाई सन्मानाची’

सर्व पहा

नवीन

प्रसिद्ध गायिकाचे कर्करोगाने वयाच्या 44 व्या वर्षी निधन

बलात्कार प्रकरणात अजाज खानला कोर्टाकडून झटका अटकपूर्व जामीन नामंजूर

रेड 2' च्या यशा दरम्यान ईदला प्रदर्शित होणार अजय देवगणचा चित्रपट

नैसर्गिक सौंदर्यासाठी ओळखला जाणारा युरोपमधील एक छोटासा देश पोलंड

लाईव्ह स्ट्रीमिंग दरम्यान प्रसिद्ध टिकटॉकरची गोळ्या घालून हत्या

पुढील लेख
Show comments