Marathi Biodata Maker

अनुष्काने विराटशी लग्न केल्याचा केला खुलासा

Webdunia
गुरूवार, 18 जुलै 2019 (09:59 IST)
बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली या जोडीचे अनेक चाहते आहेत. विराट आणि अनुष्का इटलीमध्ये ११ डिसेंबर २०१७ साली विवाहबंधनात अडकले होते. यानंतर सोशल मीडियावर विराट-अनुष्काच्या विवाहाचे फोटो अनेक दिवस व्हायरल झाले होते. अनुष्का शर्माने विराटसोबत लग्न का केले? हा प्रश्न सर्वांनाच पडला होता. या प्रश्नाचे उत्तर तिने स्वतः एका शोमध्ये दिले आहे.
 
अनुष्का म्हणाली कि, माझे विराटवर खूप प्रेम असल्याने त्याच्यासोबत लग्न केले. तसेच कोणच्याही विवाहित आयुष्य त्यांच्या करिअर आणि लोकप्रियतेवर कोणताही प्रभाव टाकत नाही. म्हणून मी विराट कोहलीशी लवकर लग्न केले.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

चित्रपटगृहांनंतर, 'धुरंधर २' आता या ओटीटी प्लॅटफॉर्मवर स्ट्रीम होणार

सरके चुनर' या गाण्यावरून वाद निर्माण, नोरा फतेहीविरोधात फतवा जारी

आक्षेपार्ह गाण्याच्या वादानंतर नोरा फतेहीची ट्रोलर्सना प्रतिक्रिया

Dhurandhar 2 ने सगळे रेकॉर्ड मोडले

सर्पविषाची तस्करी प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने एल्विश यादवला दिलासा दिला, आदेश जारी

सर्व पहा

नवीन

'आखिरी सवाल' मधील संजय दत्तचा दमदार लूक समोर, चित्रपट याच तारखेला प्रदर्शित होणार

विवेक अग्निहोत्री भूषण कुमार यांच्यासोबत मिळून 'ऑपरेशन सिंदूर' हा चित्रपट घेऊन येत आहे

PHOTO: कियारा अडवाणीचा मनमोहक लूक

"मी मनाने देशभक्त आहे," असे म्हणत अर्जुन रामपालने 'धुरंधर २' मधील भारतविरोधी डायलॉग बद्दल माफी मागितली

Shri Ram Navami Temple Darshan देशातील पाच प्रमुख भव्य श्रीराम मंदिरे

पुढील लेख
Show comments