Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

लता मंगेशकर यांना लहान बहीण मानायचे संगीतकार खय्याम

Webdunia
मुंबई- मागील दहा दिवसापासून सुजय रुग्णालय, जुहू येथे उपचार घेत असलेले महान संगीतकार खय्याम साहेब आता आमच्या नाही. सोमवार रात्री 9.30 वाजता त्यांनी आपल्या वयाच्या 92 वर्षी आपले डोळे कायमचे बंद केले. त्यांच्या निधनाची बातमी कळल्यावर पंतप्रधान नरेन्द्र मोदी ते सुर सम्राज्ञी लता मंगेशकर सर्व दु:खी आहे. लता ताई आणि खय्याम यांच्यात तर भाऊ-बहिणी सारखं नातं होतं. लता मंगेशकर यांनी आपलं सोशल मीडियाद्वारे दु:ख व्यक्त करत लिहिले की...
 
'महान संगीतकार आणि अत्यंत सुस्वभावी व्यक्तिमत्त्व खय्याम साहेब आज आमच्यात नाही, हे ऐकून केवढे वाईट वाटत आहे ते व्यक्त करणे कठिण आहे. खय्याम यांच्यासोबत संगीताच्या एका युगाचा अंत झाला आहे. मी त्यांना विनम्र श्रद्धांजली अर्पित करते.'
 
लताजी यांनी पुढे लिहिले- 'खय्याम साहेब मला आपली लहान बहीण समजायचे. ते माझ्यासाठी स्वत:च्या पसंतीचे गाणे तयार करायचे. त्यांच्या सोबत काम करायला आवडायचं आणि थोडी भीती देखील वाटायची कारण ते अत्यंत परफेक्शनिस्ट होते. त्यांची शायरीची समज देखील कमालीची होती.'
 
त्या लिहितात- 'म्हणूनच मीर तौकी मीर सारख्या महान शायरची शायरी त्यांनी सिनेमात आणली. दिखाई दिए यूं... सारखी खूबसूरत गजल असो वा अपने आप रातों में सारखे गीत, खय्याम साहेबांचे संगीत नेहमी हृदयात शिरतात. 'राग पहाडी' त्यांचा आवडता राग होता.'
 
लताजी ट्विटरवर लिहितात- 'आज कितीतरी गोष्टी आठवत आहे. ते गाणे, रेकॉर्डिंग्स आठवत आहे. असे संगीतकार बहुतेक पुन्हा होणार नाही. मी त्यांना आणि त्यांच्या संगीताला वंदन करते.'

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

जाट' चित्रपटावरील वादानंतर निर्मात्यांनी हा सीन काढून टाकला

जातीभेदक वक्तव्यामुळे अनुराग कश्यप अडचणीत,मुंबई पोलिसांकडे तक्रार दाखल

जाट चित्रपटाच्या वादावर जालंधर पोलिसांनी कारवाई केली, सनी देओल आणि रणदीप हुडा यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल

या प्रसिद्ध अभिनेत्याने विमान अपघातात मरण्याची इच्छा व्यक्त करत ट्विट केले

अमिताभ बच्चन यांनी फॉलोअर्स कसे वाढवायचे असे विचारले, चाहते म्हणाले रेखासोबतचा सेल्फी टाका

सर्व पहा

नवीन

Joke: न्हाव्याने असे काय म्हटले की बंडोपंत कासावीस झाले

रितेश देशमुखच्या चित्रपटाचे शूटिंग करणाऱ्या डान्सरचा नदीत बुडून मृत्यू

शांत खोऱ्यात वसलेले मंदिर जिथे देवी पार्वतीने भगवान गणेशला द्वारपाल बनवले होते

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांसाठी भारताचे दरवाजे पुन्हा बंद

अ‍ॅक्शन, रोमान्स आणि कॉमेडीसोबतच अभिनेत्याने त्याच्या वैयक्तिक आयुष्यातही चाहत्यांची मने जिंकली

पुढील लेख
Show comments