Festival Posters

गोळ्या घालून मारण्याचे दिवस आलेत: भन्साळी

Webdunia
मुंबई- कोणत्याही देशासाठी कलाकार, विचारवंत व बुद्धिवादी मंडळी महत्त्वाची असतात. त्यांची मते प्रत्येकाला पटतीलच असे नाही. त्यावर मत-मतांतरे होऊ शकतात. ते सगळे व्हायलाही हवे. मात्र, आता चर्चा करण्याऐवजी विरोधकांना गोळ्या घालून मारण्याचे दिवस आलेत, अशी खंत पद्मावत चे दिग्दर्शक संजय लीला भन्सालळी यांनी व्यक्त केली.
 
पद्मावत वरुन झालेल्या रणकंदनाबद्दल बोलताना पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येचा संदर्भ देत त्यांनी देशातील सध्याच्या वातावरणाबद्दल चिंता व्यक्त केली.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

अदा शर्मा 'गजरा' या चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्यास सज्ज

Ramayana Scene Leaked रणबीरच्या 'रामायण'मधील ११ सेकंदांची क्लिप लीक! यूजर्स नाराज

आशुतोष राणा यांनी भक्तांना महत्त्वपूर्ण भेट दिली; आता घरबसल्या १०० मंदिरांचे दर्शन घडणार

कंगना रणौत 'लॉक अप २' मध्ये लोकांचा आवाज म्हणून शोमध्ये प्रवेश करणार

Subodh Bhave in Queen 2 सुबोध भावे 'Queen 2' मध्ये कंगना रणौतच्या पतीच्या भूमिकेत

सर्व पहा

नवीन

काजल अग्रवाल 'रामायण'मध्ये मंदोदरीची भूमिका साकारणार

विकेंडला कुटुंबासोबत फिरण्यासाठी महाराष्ट्रातील १२ ठिकाणे

इंडियन आयडॉल १२' चा गायक मोहम्मद दानिश गोंडस मुलीचा वडील झाला

आमिर खान वयाच्या ६१ व्या वर्षी तिसऱ्यांदा लग्न करणार, मुसळधार पावसातही त्यांचे घर दिव्यांनी आणि फुलांनी सजवले

इंदूरमध्ये सानंद सदस्यांसाठी ११-१२ जुलै रोजी 'देऊळबंद २' चित्रपटाचे खास प्रदर्शन!

पुढील लेख
Show comments