Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

राज्यात ५९०२ नवे कोरोनाबाधित दाखल

Webdunia
शुक्रवार, 30 ऑक्टोबर 2020 (08:39 IST)
राज्यात गुरुवारी ५९०२ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर १५६ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.६२% एवढा आहे. ७८८३ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात एकूण १४,९४,८०९ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाणे ८९.६९% एवढा झाला आहे. 
 
सध्या राज्यात २५,३३,६८७ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत. तर १२,६९० व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. देशभरात coronvirus कोरोना रुग्णांची वाढती संख्या आरोग्य यंत्रणांच्या पुढं तरीही किमान काही अंशी कोरोनाचा प्रभाव काही भागांमध्ये कमी होत असल्याचं पाहायला मिळत आहे.
 
मुंबईत कोरोना रुग्णवाढीचा वेग हा शंभर दिवसांच्याही पलीकडे गेलेला असतानाच इथं महाराष्ट्रातही रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ९० टक्क्यांवर पोहोचला आहे. याशिवाय सोअनेक आव्हानं उभी करत असतानाच काहीसा दिलासाही मिळू लागला आहे. पूर्णणे नसला मवारी मागील तीन महिन्यातील सर्वात कमी नवीन रुग्ण आढळून आल्याची नोंदही करण्यात आली आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

आषाढी एकादशीच्या दिवशी 'या' ७ गोष्टी टाळाच; अन्यथा विठ्ठल पूजेचे फळ मिळणार नाही!

जळणाऱ्या नातेवाईकांपासून स्वतःचा बचाव कसा करावा? आचार्य चाणक्यांचे विचार जाणून घ्या

महाराष्ट्रातील सर्वात थंड गाव कोणतं? उत्तर ऐकून आश्चर्य वाटेल

वयाच्या ३५ नंतर मित्र अचानक कमी का होतात?

स्वयंपाकघरातील हा एक बदल वीजबिल कमी करू शकतो

सर्व पहा

नवीन

पेपरफुटी विरोधी विधेयक मंजूर झाल्यानंतर पंतप्रधान मोदींनी इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर केले

महाराष्ट्रामध्ये १ सप्टेंबरपर्यंत ओला-उबर-रॅपिडोसाठी नोंदणी करणे अनिवार्य

LIVE: नागपूरमध्ये एका भीषण रेल्वे अपघातात दोन भावांचा मृत्यू

अमरावती, अकोला आणि वर्धा पुढील २४ तासांसाठी सतर्कतेचा इशारा

अमरावतीत अंधश्रद्धेच्या कळस,पोटदुखीवर उपाय म्हणून १५ दिवसांच्या मुलीला गरम विळाने चटके

पुढील लेख
Show comments