Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

राज्यात आज कोरोनाची 26,133 नवीन प्रकरणे, नोंदली,तर 40 ,294 जणांना डिस्चार्ज मिळाला.

Webdunia
शनिवार, 22 मे 2021 (22:48 IST)
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला बघता आज नवीन 26,133 कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली असून 40,294 लोकांना आज डिस्चार्ज मिळाला आहे. 
आरोग्य विभागाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, आता राज्यात एकूण कोरोनाबाधितांची संख्या 55,53,225 एवढी झाली आहे. त्यापैकी 51,11,095 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहे.सध्या राज्यात 3,52 ,247 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.     
राज्यात आता पर्यंत 3,27,23,361 चाचण्या घेतल्या आहेत.राज्यात सध्या एकूण 27,55 ,729 घरातच उपचार घेत आहे म्हणजे होम क्वारंटाईन आहेत. तर 22,103 लोकांना कोविड केंद्रावर क्वारंटाईन केले आहे.
आज राज्यात एकूण 682 रुग्ण या आजाराला बळी गेले असून दगावले आहेत. राज्यात आता पर्यंत 87,300 लोक मृत्युमुखी झाले आहेत. राज्यात कोरोनाची मृत्यू दर 1.57 टक्के आहे.तर रिकव्हरी दर वाढला असून सध्या 92.04 वर पोहोचला आहे.   
 
 
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

सर्व पहा

नवीन

LIVE: महाराष्ट्रातील 7 खासदारांना संसदरत्न 2025 हा पुरस्कार जाहीर

मुंबई विमानतळावरील दोन कर्मचाऱ्यांना सोन्याच्या तस्करीच्या आरोपात अटक

अमेरिकेत क्लिनिकजवळ झालेल्या बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू

आयआयटी मुंबईने तुर्की विद्यापीठांसोबतचे सर्व करार रद्द केले

Russia Ukraine War :रशियाचा युक्रेनवर सर्वात मोठा ड्रोन हल्ला; एका महिलेचा मृत्यू, तीन जखमी

पुढील लेख
Show comments