Festival Posters

एअर इंडिया १९ मे पासून स्पेशल देशांतर्गत विमान उड्डाणे करणार

Webdunia
बुधवार, 13 मे 2020 (16:06 IST)
अडकलेल्या लोकांना त्यांच्या घरी पोहोचविण्यासाठी एअर इंडिया १९ मे पासून २ जूनपर्यंत स्पेशल देशांतर्गत विमान उड्डाणे सुरू करण्याच्या तयारीत आहे. ही विमान उड्डाणे जास्तकरून दिल्ली, मुंबई, हैदराबाद आणि बंगळुरु येथून होणार आहेत.
 
चेन्नईसाठी एका विमानाचे उड्डाण होणार आहे. हे विमान कोची-चेन्नईसाठी १९ तारखेला उड्डाण करणार आहे. दिल्लीसाठी १७३, मुंबईसाठी ४०, हैदराबादसाठी २५ आणि कोचीसाठी १२ विमान उड्डाणे होणार आहेत. दिल्लीहून विमान उड्डाणे जयपूर, बंगळुरु, हैदराबाद, अमृतसर, कोची, अहमदाबाद, विजयवाडा, गया, लखनऊ आणि इतर दुसऱ्या शहरांसाठी असणार आहेत.
 
एअर इंडियाची मुंबईहून विशाखापट्टणम, कोची, अहमदाबाद, बंगळुरू, हैदराबाद आणि विजयवाडा येथे विशेष उड्डाणे असणार आहेत. याशिवाय हैदराबादहून मुंबई आणि दिल्ली येथेही उड्डाणे होणार आहेत. बंगळुरुहून मुंबई, दिल्ली आणि हैदराबाद येथेही उड्डाणे असतील. याशिवाय भुवनेश्वरचे विमानही बंगळुरुला येणार आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

May Horoscope 2026 मासिक राशिभविष्य मे २०२६: कोणाला मिळणार आर्थिक बळ आणि कोणाच्या अडचणी वाढणार? वाचा सविस्तर

Mars Transit Alert मंगळ गोचर: दोन वर्षांनंतर मेष राशीत प्रवेश, जगाची वाटचाल आणि दिशा बदलू शकते

पुरुष सुडौल महिलांकडे का ओढले जातात? जाणून घ्या त्यामागची ५ मोठी कारणे!

Naming ceremony wishes for baby girl लाडक्या मुलीसाठी बारशाच्या शुभेच्छा

AC विसरा! या स्वस्त जुगाडमुळे घर होईल हिल स्टेशन सारखं थंड; विजेचं बिलही येईल शून्य!

सर्व पहा

नवीन

संजय राऊत यांचा ममता बॅनर्जींच्या राजीनामा न देण्याच्या निर्णयाला पाठिंबा, ममता बॅनर्जी यांचा निर्णय योग्य आहे म्हणाले

LIVE: संजय राऊत यांनी ममता बॅनर्जींच्या राजीनामा न देण्याच्या निर्णयाचे समर्थन केले

"माझ्या वडिलांना फाशी द्या" पुणे पार्वती घटनेत आईने स्वतःच्या वडिलांना मृत्युदंडाची मागणी केली

भारताचे माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी जी आर्ट ऑफ लिव्हिंगच्या ४५ व्या वर्धापन दिन सोहळ्याला संबोधित करणार

पुण्यात नात्याला काळिमा, आजोबा कडून सक्ख्या नातीवर अत्याचाराचा प्रयत्न, आरोपी आजोबाला अटक

पुढील लेख
Show comments