suvichar

या काळात तंबाखू आणि दारुचे सेवनही करु नका

Webdunia
बुधवार, 1 एप्रिल 2020 (12:11 IST)
देशभरात लॉकडाऊन असल्यामुळे घरात बसले आहे तरी या काळात घरी बसून देखील तंबाखू आणि दारुचे सेवन करु नका कारण ते तुम्हाला दिलासा देण्याऐवजी तुमची प्रकृती बिघडवू शकते. यामुळे तुमची प्रतिकारक्षक्ती कमी होण्याचा धोका आहे, अशा इशारा केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिला आहे.
 
‘Minding our minds during the COVID-19 pandemic’ नावाची एक पुस्तिका सरकारने ऑनलाईन उपलब्ध करुन दिली आहे. यात म्हटलंय की या काळात नकारात्मक भावनांपासून स्वतःला दूर ठेवा, आवडची गाणी ऐका, पुस्तकं वाचा, मनोरंजनाचे कार्यक्रम बघा, स्वत:चे छंद जपा. ही वेळ आहे पुन्हा आपल्या आवडीचे कामं करण्‍याची. 
 
यात सोशल डिस्टंसिंगमुळे निर्माण होत असलेल्या ताणावर कशा प्रकारे मात करावी हे सांगण्‍यात आलं आहे. तसेच कोरोनाग्रस्त लोकांबद्दल चुकीचं मत तयार करु नका असे आवाहन करण्यात आलं आहे. कारण आजारातून बरा झाल्यावर त्यासोबत दुर्रव्यवहारमुळे त्याला ताण येऊ शकतं. 
 
तसेच करोनाची लागण झाली असल्यास न घबारता डॉक्टरांनी सांगितलेली औषध वेळेवर घ्या आणि स्वतःला आयसोलेशनमध्ये टाकून घ्या. आनंदी राहण्याचा प्रयत्न करा आणि फोनवर लोकांशी संवाद साधा. जर नकारात्मक भावना उत्पन्न होत असतील तर फॅमिली डॉक्टरांना, मानसोपचार तज्ज्ञांना किंवा (080-46110007) या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधा आणि सल्ला घ्या. अशा प्रकारे पुस्तकात सल्ले देण्यात आले आहेत.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

प. पू. सदगुरु श्री जनार्दन स्वामी खेर: एक अलौकिक ईश्वरी शक्ती आणि तारणहार

Bhakti Katha हनुमानजींच्या श्वासातून उमटली रामधून: महादेव-पार्वतींसह सबंध देवलोक डोलला!

ही ५ भन्नाट फळं खा, डायबिटीज होणार नाही! शुगर कमी करण्यासाठी कोणती फळं खाणं टाळावं?

पावसाळ्यात डासांपासून सुटका मिळवण्यासाठी घरी ही ५ झाडे लावा

१५ जूनपासून ३ ग्रहांची दुर्मिळ युती! या राशींचे चमकणार भाग्य, होणार प्रचंड धनलाभ!

सर्व पहा

नवीन

नीट यूजी पुनर्परीक्षासाठी रेल्वेचा विशेष उपक्रम; नांदेड विभागाकडून या ६ पॅसेंजर गाड्यांमध्ये अतिरिक्त जनरल डबे जोडले जाणार

नसरापूर प्रकरणात आरोपीने न्यायालयात बलात्कार आणि हत्येचे आरोप फेटाळले

LIVE: गणपतीपुळे समुद्रकिनाऱ्यावर छत्रपती संभाजीनगर येथील पाच पर्यटक बुडाले

रत्नागिरीतील गणपतीपुळे येथे समुद्राच्या लाटांमध्ये पर्यटक वाहून गेले; पाच जणांचा बुडून मृत्यू

नीट यूजी पुनर्परीक्षा: मोठा निष्काळजीपणा! नागपूरच्या विद्यार्थ्याचे परीक्षा केंद्र अबू धाबीत; शनिवार संध्याकाळपर्यंत दुरुस्तीचे आश्वासन

पुढील लेख
Show comments