Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

कोरोनाची 3 नवी लक्षणं आली समोर, जाणून घेणे आवश्यक

Webdunia
सोमवार, 29 जून 2020 (09:11 IST)
देशात कोरोनाव्हायरसचा थैमान वाढत असताना याची नवीन लक्षण समोर आल्यामुळे आरोग्य विभागाचे काम देखील आव्हात्मक होत चालले आहे. CDC अनुसार आता तीन अजून नवीन लक्षणं असल्याचं सांगण्यात येतं आहे.
 
पूर्वी सांगितलेल्या लक्षणांमध्ये ताप, श्वास घेण्यात त्रास, कोरडा खोकला, थकवा तसेच वास न येणे यासारखे बदल झाल्यास ही कोरोनाची लक्षणं आहेत हेच समजण्यात येत होते परंतू आता अमेरिकेतील सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अॅण्ड प्रिव्हेंशन या वैद्यकीय संस्थेनं तीन नवीन कोरोनाची लक्षणं समोर आणली आहे. 
 
यानुसार, नाक वाहणे, मळमळ आणि जुलाब होणं ही देखील कोरोनाची लक्षणं असल्याचं सांगण्यात आलं आहे. अशात या लक्षणांना दुर्लक्ष न करता कोरोनाची चाचणी करण्याचा सल्ला देण्यात येत आहे. 
 
नाक वाहणे 
सतत नाक वाहत असून अस्वस्थता जाणवत असल्यास कोरोनाची चाचणी करण्याचा सल्ला ‍देण्यात येत आहे. याआधी वाहती सर्दी म्हणजे कोरोनाची लक्षण नाही असं समजलं होतं. 
 
मळमळ होणे
जीव घाबरणे, वारंवार होणाऱ्या मळमळीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. अशा व्यक्तीस क्वारंटाईन करुन तपासणी करावी असा सल्ला दिला जात आहे. 
 
जुलाब
जुलाब होणं हे कोरोनाचं नवीन लक्षण समोर आलं आहे. तसं तर कोरोना रुग्णांना जुलाबसारखी लक्षणंदेखील असल्याचं डॉक्टरांनी यापूर्वी सांगितलं होतं. त्यामुळे जुलाब आणि इतर शारीरिक बदल झाल्यास दुर्लक्ष करणे धोकादायक ठरु शकतं. अशात कोरोनाची चाचणी करणं आवश्यक आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

चहा पिण्याची योग्य वेळ कोणती, कोणता चहा कधी प्यावा योग्य वेळ जाणून घ्या

थायरॉईड नियंत्रित करण्यासाठी,हे योगासन करा

मदर्स डे ला स्टेट्सवर आईच्या फोटोसोबत हे कॅप्शन लिहा Mother's Day Status Captions in Marathi

अशात कधीही सूर्याला अर्घ्य देऊ नये

पूजेच्या फुलांपासून घरी बनवा धूप, संपूर्ण घरात दळवळेल सुगंध

सर्व पहा

नवीन

HSC Exam Result :महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल 5 मे रोजी जाहीर होणार येथे पाहता येईल निकाल

भाजपने इंदिरा गांधींकडून शिकावे, पहलगाम हल्ल्यानंतर संजय राऊत यांनी भाजपला दिला सल्ला

मिलिंद देवरा यांनी उद्धव यांच्यावर निशाणा साधला, शिंदेंना बाळासाहेबांचे खरे वारस म्हटले

LIVE: महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल 5 मे रोजी जाहीर होणार

भारताने बागलिहार धरणातून पाकिस्तानला जाणारा पाण्याचा प्रवाह थांबवला

पुढील लेख
Show comments