Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

दिलासा : धारावीत एकही मृत्यू नाही

Webdunia
गुरूवार, 28 मे 2020 (09:42 IST)
मुंबईसह महाराष्ट्रात दररोज करोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. पण त्याचवेळी दुसऱ्याबाजूला करोनामुक्त होऊन घरी परतणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत आहे. मुंबईतील धारावीमधून बुधवारी एक थोडीशी दिलासा देणारी बातमी आहे. मुंबईत करोना व्हायरसचा फैलाव सुरु झाल्यापासून सातत्याने धारावीमध्ये रुग्ण सापडत आहेत. धारावीमध्ये करोना व्हायरसचे १८ नवीन रुग्ण सापडले. पण मागच्या २४ तासात करोनामुळे धारावीत एकही मृत्यू झालेला नाही.
 
– बुधवारी राज्यात २,१९० नवीन करोना रुग्णांची नोंद झाली.
– महाराष्ट्रात करोनाचे एकूण रुग्ण ५६,९४८ आहेत. त्यात ३७,१२५ अ‍ॅकटिव्ह करोना रुग्ण आहेत.
– ९६४ रुग्ण करोनामुक्त होऊन घरी परतले. आतापर्यंत १७,९१७ करोना रुग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे.
– दिवसभरात १०५ करोना रुग्णांचा मृत्यू झाला. आतापर्यंत १८९७ करोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
– मुंबईत ३४,०१८ करोना रुग्ण आहेत. त्यात ८४०८ रुग्ण बरे होऊन घरी परतले. २४,५०७ अजूनही अ‍ॅकटिव्ह करोना रुग्ण आहेत.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

चहा पिण्याची योग्य वेळ कोणती, कोणता चहा कधी प्यावा योग्य वेळ जाणून घ्या

थायरॉईड नियंत्रित करण्यासाठी,हे योगासन करा

मदर्स डे ला स्टेट्सवर आईच्या फोटोसोबत हे कॅप्शन लिहा Mother's Day Status Captions in Marathi

अशात कधीही सूर्याला अर्घ्य देऊ नये

पूजेच्या फुलांपासून घरी बनवा धूप, संपूर्ण घरात दळवळेल सुगंध

सर्व पहा

नवीन

HSC Exam Result :महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल 5 मे रोजी जाहीर होणार येथे पाहता येईल निकाल

भाजपने इंदिरा गांधींकडून शिकावे, पहलगाम हल्ल्यानंतर संजय राऊत यांनी भाजपला दिला सल्ला

मिलिंद देवरा यांनी उद्धव यांच्यावर निशाणा साधला, शिंदेंना बाळासाहेबांचे खरे वारस म्हटले

LIVE: महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल 5 मे रोजी जाहीर होणार

भारताने बागलिहार धरणातून पाकिस्तानला जाणारा पाण्याचा प्रवाह थांबवला

पुढील लेख
Show comments