Festival Posters

वेगाने वाढतोय कोरोना, केंद्र सरकारची मार्गदर्शक सूचना जाहीर, नियमावली जाणून घ्या

Webdunia
गुरूवार, 30 जून 2022 (15:08 IST)
देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. अशात केंद्र सरकारने कोरोना संबंधित मार्गदर्शक तत्त्वांमध्ये बदल केले आहे. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना पत्राद्वारे ही माहिती दिली आहे- 
 
संशयित आणि पुष्टी झालेल्या कोरोना रुग्णांची लवकर तपासणी, चाचणी आणि त्यानंतरच्या व्यवस्थापनावर लक्ष केंद्रित करावे.
कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी दक्षता आवश्यक आहे. यासाठी सर्व राज्यांना सुरक्षिततेची रणनीती बनवून संसर्ग रोखावा लागेल. 
लवकरात लवकर कोरोना रुग्णांची ओळख पटवणे, तत्काळ चाचणी करणे आवश्यक.
कोरोनाच्या व्हेरिएंटवरही दीर्घकाळ लक्ष ठेवावे लागणार आहे.
राज्यांनी त्यांच्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांवर लक्ष ठेवावे आणि त्यापैकी काहींची आरटीपीसीआर चाचणीही केरावी.
सर्व नमुने जीनोम सिक्‍वेंसिंग पाठवावे.
प्रवाशामध्ये कोरोनाची लक्षणे आढळून आल्यास आयसोलेशन आणि उपचारासाठी तातडीने लक्ष द्यावे.
संसर्ग पसरू नये याचे व्यवस्थापन केले पाहिजे.
कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करणारे रुग्णालय आणि इतर आरोग्य केंद्रांमध्ये येणाऱ्या रुग्णांची काळजी घ्यावी.
जर त्या रुग्णांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह असल्यास उपचारासोबतच कोरोना पसरू नये, यासाठी उपाय करणे महत्त्वाचे आहे.
स्थितीवर लक्ष राखून ठेवणे महत्त्वाचे आहे.
मार्गदर्शक सूचनांचे सर्व जिल्ह्यांमध्ये पालन केले जावे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

अधिक मास कधीपर्यंत असेल? या पवित्र महिन्यात या ५ शुभ गोष्टी केल्यास तुमचे भाग्य उजळेल

देवाला अर्पण केलेल्या वस्तूंचा पुनर्वापर करता येतो का? जाणून घ्या शास्त्रानुसार याचे नियम

Career in BSc in Respiratory Therapy : बीएससी इन रेस्पिरेटरी थेरपी कोर्स मध्ये कॅरिअर करा, पात्रता जाणून घ्या

त्वचेसाठी तुरटीचे हे आश्चर्यकारक फायदे जाणून घ्या

महागड्या स्प्रेपेक्षा घरगुती उपाय जास्त प्रभावी; आरसे स्वच्छ करण्याची योग्य आणि सोपी पद्धत येथे पहा

सर्व पहा

नवीन

मुंबई झोपडपट्टीमुक्त होईल, उपमुख्यमंत्री शिंदे यांनी 'झोपडपट्टी समूह पुनर्विकास योजने'वर भर देत घोषित केले

नक्षलमुक्त भारत: गृहमंत्री अमित शाह यांनी लोकसभेत दावा केला आहे की, भारतातून नक्षलवाद समूळ नष्ट झाला

LIVE: पुढील ४८ तासांत महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा येलो अर्लट जारी

कुख्यात दहशतवाद्यासह नऊ माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले; आंध्र प्रदेशातील नक्षलवाद संपुष्टात आला

राजा रघुवंशी हत्याकांड : कुटुंब म्हणाले आमचा मुलगा परत आला; राजा रघुवंशीच्या मृत्यूनंतर बाळाचा जन्म

पुढील लेख