Dharma Sangrah

राज्यात कोरोना मंदावला 50 हजारांपेक्षा कमी केसेस

Webdunia
सोमवार, 3 मे 2021 (22:57 IST)
महाराष्ट्रात लॉकडाऊन दरम्यान कोरोनाचा वेग कमी होऊ लागला आहे. राज्यात सलग दुसर्‍या दिवशी 50 हजारांहून कमी नवीन प्रकरणे नोंदली गेली आहेत, रिकव्हरी वाढण्यासह सक्रिय प्रकरणे देखील कमी होऊ लागली आहे.  मुंबईतही कोरोनाची प्रकरणे झपाट्याने कमी होत आहेत. महाराष्ट्रात गेल्या चोवीस तासात 48,621 नवीन प्रकरणे समोर आली असून 567 लोक मृत्युमुखी झाले आहेत.  
महाराष्ट्रात चोवीस तासांत 59,500 लोक बरे झाले आहे.सक्रिय प्रकरणे कमी होऊन 6,56,870 एवढे आहे .
आज केंद्रीय आरोग्य मंत्रालयानेही म्हटले आहे की महाराष्ट्रात संसर्ग कमी होण्याची चिन्हे आहेत. राज्यातील 12 जिल्ह्यांमध्ये कोरोनाची प्रकरणे कमी होत आहेत.
 
त्याच वेळी देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत 2,662 नवीन प्रकरणे नोंदविण्यात आली. 5,746 लोकांना डिस्चार्ज देण्यात आला, तर 78 लोक मृत्युमुखी झाले आहेत. मुंबईत सध्या 54,143 सक्रिय प्रकरणे आहेत.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

प. पू. सदगुरु श्री जनार्दन स्वामी खेर: एक अलौकिक ईश्वरी शक्ती आणि तारणहार

Bhakti Katha हनुमानजींच्या श्वासातून उमटली रामधून: महादेव-पार्वतींसह सबंध देवलोक डोलला!

ही ५ भन्नाट फळं खा, डायबिटीज होणार नाही! शुगर कमी करण्यासाठी कोणती फळं खाणं टाळावं?

पावसाळ्यात डासांपासून सुटका मिळवण्यासाठी घरी ही ५ झाडे लावा

१५ जूनपासून ३ ग्रहांची दुर्मिळ युती! या राशींचे चमकणार भाग्य, होणार प्रचंड धनलाभ!

सर्व पहा

नवीन

नीट पुनर्परीक्षेचा पेपरफुटीच्या नावाखाली सायबर फसवणूक करणाऱ्या टेलिग्राम टोळीचा पर्दाफाश, दोघांना अटक

नेदरलँड्स विरुद्ध जपान फुटबॉल सामना २-२ असा बरोबरीत सुटला

योग्य नियोजन आणि अचूक पद्धत: अशी करा बटाट्याची लागवड अन् मिळवा दुप्पट नफा

200 मेगापिक्सेल कॅमेरा आणि शक्तिशाली बॅटरीसह मोटो G मॅक्स लॉन्च, किंमत आणि वैशिष्ट्य जाणून घ्या

पुढील लेख