Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

राज्यात २०,२०६ रुग्ण बरे होऊन घरी गेले

Webdunia
बुधवार, 23 सप्टेंबर 2020 (08:39 IST)
राज्यात मंगळवारी  दिवसभरात २०,२०६ रुग्ण बरे होऊन घरी गेले, तर एकूण ९ लाख ३६ हजार ५५४ रुग्ण कोरोनामुक्त झाले. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७५.३६ टक्के आहे. सध्या राज्यात २ लाख ७२ हजार ४१० सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. 
 
राज्यात मंगळवारी १८,३९० कोरोना रुग्णांची, तर ३९२ मृत्यूंची नोंद झाली. मृत्युदर २.६९ टक्के आहे. बाधितांची एकूण संख्या १२ लाख ४२ हजार ७७० असून, मृतांची संख्या ३३,४०७ आहे. ३९२ मृत्युंमध्ये मुंबई ५०, ठाणे ११, ठाणे मनपा ८, नवी मुंबई मनपा ८, कल्याण-डोंबिवली मनपा ५, भिवंडी-निजामपूर मनपा १, मीरा-भार्इंदर मनपा ६, पालघर २, वसई-विरार मनपा ८, रायगड १७, पनवेल मनपा ४ आदी रुग्णांचा समावेश आहे. पुण्यातील सक्रिय रुग्णांच्या संख्येत घट झाली असून, ८१ हजारांहून ती ५९ हजार ७७४ वर पोहोचली आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

उन्हाळ्यात करा हे 5 सोपे व्यायाम, तुमचे वजन झपाट्याने कमी होईल

पौराणिक कथा : एकलव्याचे समर्पण

Cow Essay in Marathi गाय 20 ओळी खूप सोपा मराठी निबंध

दर ४१ वर्षांनी हनुमानजी कोणाला भेटायला येतात?

Baisakhi 2025 Wishes बैसाखीच्या शुभेच्छा

सर्व पहा

नवीन

'पाणीपुरी' खाल्ल्यानंतर विषबाधा, नांदेडमधील ३१ विद्यार्थी रुग्णालयात दाखल

LIVE: नांदेड मध्ये 'पाणीपुरी' खाल्ल्यानंतर विद्यार्थी आजारी पडले

बिजापूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, २२ नक्षलवाद्यांना अटक

'आम्ही हिंदू आहोत, पण हिंदी नाही', भाषेवरून राज ठाकरे मुख्यमंत्री फडणवीसांशी भिडले, म्हणाले- सहन करणार नाही

विधानसभा निवडणुकीतील विजयावर प्रश्नचिन्ह उपस्थित, मुंबई उच्च न्यायालयाने मुख्यमंत्री फडणवीसांना पाठवली नोटीस

पुढील लेख
Show comments