Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

काय प्रत्येक 15 मिनिटात पाणी पिण्याने कोरोना व्हायरसचा संसर्ग होणार नाही.. जाणून घ्या सत्य...

Webdunia
बुधवार, 11 मार्च 2020 (15:52 IST)
जगभरात कोरोना व्हायरसमुळे लोकं घाबरलेले आहेत. सोशल मीडियावर याहून बचावासाठी अनेक उपचार व्हायरल होत आहे. अशात एक दावा केला जात आहे की कोरोना व्हायरसच्या संसर्गापासून बचावासाठी व्यक्तीचा घसा नेहमी ओलसर असावा. आणि यासाठी प्रत्येक 15 मिनिटाने पाणी पिणे फायदेशीर ठरेल. 
 
काय आहे व्हायरल- 
व्हायरल पोस्टामध्ये लिहिले आहे की- “COVID-19 रुग्णांवर उपचार करणार्‍या जपानी डॉक्टरांचा आवश्यक सल्ला. सर्वांना हे सुनिश्चित करावे लागेल की आपलं तोंड आणि घसा ओलसर असावा, घशात कोरड पडू नये याची काळजी घ्यावी. प्रत्येक 15 मिनिटाला किमान एक घोट पाणी पीत राहावं. अशात व्हायरस आपल्या तोंडात पोहचलं असल्यास तरळ पदार्थामुळे पोटात निघून जाईल आणि पोटात अॅसिड व्हायरसला नष्ट करेल. आणि आपण नियमित पुरेसं पाणी पीत नसाल तर व्हायरस आपल्या विंडपाइप आणि नंतर फुफ्फुसात प्रवेश करू शकतो. हे अत्यंत धोकादायक आहे.
काय आहे सत्य-
व्हायरस पोस्ट भ्रामक असल्याचे आढळून येतं. WHO ने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटहून ट्विट करत हा दावा नाकारला आहे की हायड्रेटेड राहणे संपूर्ण आरोग्यासाठी आवश्यक आहे, परंतू याने कोरोना व्हायरसचा संसर्ग होणार नाही याची खात्री घेता येत नाही.


 


 
जपानच्या आरोग्य, कामगार आणि कल्याण मंत्रालयाने देखील कोरोना व्हायरसपासून बचावासाठी सतत पाणी पिण्याचा सल्ला देणारा सल्ला दिलेला नाही.
 
वेबदुनिया तपासणीत आढळले की प्रत्येक 15 मिनिटात पाणी पिण्याने कोरोना व्हायरसपासून बचाव होण्याचा दावा फेक आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या 5 जीवनसत्त्वांच्या कमतरतेमुळे डोकेदुखी होते, जाणून घ्या उपाय

Natural Cool Water उन्हाळ्यात फ्रीज न वापरता थंड पाणी मिळवा, कसे ते जाणून घ्या

झोपेची समस्या दूर करण्यासाठी या योगासनांचा सराव करा

जातक कथा : दयाळू मासा

स्वप्नात हे पक्षी दिसणे खूप शुभ मानले जाते, जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

हिंदी भाषेच्या वादात आरएसएस उतरणार, मनसेने मोहन भागवतांना लिहिले पत्र

LIVE: जालन्यात 'शिव महापुराण' दरम्यान मंडप कोसळला,25 जण जखमी

निवडणुका आणि ईव्हीएमबाबत खोटे दावे केल्याबद्दल रणजित कासलें यांच्याविरुद्ध आणखी एक गुन्हा दाखल

रामबनमध्ये ढगफुटीमुळे हाहाकार, 3 जणांचा मृत्यू, 100 हून अधिक लोकांना वाचवण्यात आले

लडाखमध्ये थ्रीडी प्रिंटिंग वापरून लष्कराचे बंकर बांधले जात आहे

पुढील लेख