Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

महाराष्ट्रात कोरोना विषाणूची 10697 प्रकरणे,नोंदली तर 360 रुग्ण मृत्युमुखी

In Maharashtra
, शनिवार, 12 जून 2021 (22:44 IST)
महाराष्ट्रात कोरोना विषाणूची 10,697 नवीन प्रकरणे नोंदली गेली आहेत . गेल्या 24 तासांत राज्यात कोरोना विषाणूमुळे आणखी 360 जणांचा मृत्यू झाला आहे.

आरोग्य विभागा कडून मिळालेल्या माहितीनुसार शनिवारी कोरोनाला मात करून 14,910 लोक बरे झाले.यासह, राज्यात कोरोना विषाणूची रिकव्हरी दर  95.48 टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे.
 
तर ठाणे जिल्ह्यात आणखी 413 लोकांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचे समजले आहे .लागण झाल्यानंतर, संक्रमित होण्याचे प्रमाण वाढून 5,23,970 वर पोहोचले आहे.तर आणखी 42 लोक संसर्गामुळे मृत्युमुखी झाले आहेत.

शनिवारी एका अधिका्याने याबद्दल सांगितले. शुक्रवारी नवीन प्रकरणांची पुष्टी झाल्याचे देखील अधिकाऱ्याने सांगितले. ते म्हणाले की, जिल्ह्यात मृतांची संख्या 10,180 वर गेली असून त्या संसर्गामुळे 42 जणांचा मृत्यू झाला आहे. ठाण्यातील कोविड -19 मधील मृत्यूचे प्रमाण सध्या 1.94 टक्के आहे. 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

भुवन बाम वर शोककळा : कोरोनामुळे आई-वडील गमावले