Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

महाराष्ट्रात कोरोना विषाणूची 10697 प्रकरणे,नोंदली तर 360 रुग्ण मृत्युमुखी

Webdunia
शनिवार, 12 जून 2021 (22:44 IST)
महाराष्ट्रात कोरोना विषाणूची 10,697 नवीन प्रकरणे नोंदली गेली आहेत . गेल्या 24 तासांत राज्यात कोरोना विषाणूमुळे आणखी 360 जणांचा मृत्यू झाला आहे.

आरोग्य विभागा कडून मिळालेल्या माहितीनुसार शनिवारी कोरोनाला मात करून 14,910 लोक बरे झाले.यासह, राज्यात कोरोना विषाणूची रिकव्हरी दर  95.48 टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे.
 
तर ठाणे जिल्ह्यात आणखी 413 लोकांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचे समजले आहे .लागण झाल्यानंतर, संक्रमित होण्याचे प्रमाण वाढून 5,23,970 वर पोहोचले आहे.तर आणखी 42 लोक संसर्गामुळे मृत्युमुखी झाले आहेत.

शनिवारी एका अधिका्याने याबद्दल सांगितले. शुक्रवारी नवीन प्रकरणांची पुष्टी झाल्याचे देखील अधिकाऱ्याने सांगितले. ते म्हणाले की, जिल्ह्यात मृतांची संख्या 10,180 वर गेली असून त्या संसर्गामुळे 42 जणांचा मृत्यू झाला आहे. ठाण्यातील कोविड -19 मधील मृत्यूचे प्रमाण सध्या 1.94 टक्के आहे. 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

सर्व पहा

नवीन

नाशिकमधील 16 ठिकाणे 31 मे पर्यंत नो ड्रोन फ्लाय झोन घोषित

LIVE: नाशिकमधील 16 ठिकाणे 31 मे पर्यंत नो ड्रोन फ्लाय झोन घोषित

सोलापूरच्या एमआयडीसीमधील सेंट्रल इंडस्ट्रीला भीषण आग, तीन जणांचा मृत्यू

DC vs GT: आज दिल्ली आणि गुजरातमध्ये रंगणार रोमांचक सामना,संभाव्य प्लेइंग-11 जाणून घ्या

RR vs PBKS: राजस्थान आणि पंजाब आज आमनेसामने येतील, संभाव्य प्लेइंग 11 जाणून घ्या

पुढील लेख
Show comments