Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

देशाच्या भवितव्यासाठी 'मोदी सिस्टम 'जागृत करणे आवश्यक आहे -राहुल गांधी

Webdunia
मंगळवार, 18 मे 2021 (20:32 IST)
कोरोना व्हायरस संसर्गाची परिस्थिती पाहता कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी मंगळवारी केंद्र सरकारवर निशाणा साधला आणि ते म्हणाले की, या सरकारमध्ये प्रश्नकर्त्यांना जेवढ्या सहजतेने अटक केली जाते, ही लस तेवढ्या सहज सापडली असती तर आज देशात  ही भयावह स्थिती झाली नसती. 
ते म्हणाले की देशाच्या भवितव्यासाठी 'मोदी सिस्टम' झोपेतून जागृत करणे आवश्यक आहे.कॉंग्रेस नेत्याने ट्विट केले की मोदींच्या 'सिस्टम' मध्ये प्रश्न करणाऱ्यांना जेवढ्या सहजतेने अटक केली जाते, तेवढ्याच सहज पद्धतीने लस मिळाली असती तर आज हे भयावह दिवस समोर आले नसते. आणि देशाची ही स्थिती झाली नसती. कोरोना थांबवा ,लोकांचे प्रश्न नाही!
आगामी काळात मुलांना कोरोनापासून वाचवावे लागेल, असेही राहुल गांधी म्हणाले. बालरोगविषयक आरोग्य सुविधा आणि लसी-उपचार प्रोटोकॉल आतापासून तयार असावेत. देशाच्या भवितव्यासाठी सध्याच्या  मोदी 'सिस्टम ' झोपेतून जागृत करणे आवश्यक आहे.
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Narad Jayanti: नारद जयंती मुहूर्त- पूजा विधी आणि जन्म कथा

Shani Jayanti 2025 : शनी जयंती कधी ? योग्य तारीख, शुभ वेळ, पूजा पद्धत आणि उपाय जाणून घ्या

काय आपण ही सूर्यास्तानंतर दह्याचे सेवन करता? तर नक्की वाचा

उन्हाळ्यात चिकट त्वचेपासून मुक्ती मिळविण्यासाठी हे उपाय मदत करतील

ग्रीन टीमध्ये साखर घालावी की नाही? जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

पुणे: विहिरीत पडलेला बिबट्याच्या पिल्लूला वाचवल्यानंतर जंगलात सोडले

बुलढाणा : लग्नात तलवार घेऊन नाचले, शिवसेना युबीटी आमदाराविरुद्ध गुन्हा दाखल

मुस्लिम अभिनेते आणि अभिनेत्रींच्या बहिष्कारावर संजय निरुपम यांनीही प्रतिक्रिया दिली

LIVE: मुंबई गुन्हे शाखेने ४ कोटी रुपयांचे मेफेड्रोन जप्त केले

ट्रम्प यांच्या दाव्यावर संजय राऊत यांनी प्रश्न उपस्थित करत मोदी सरकारवर निशाणा साधला

पुढील लेख
Show comments