Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

महाराष्ट्रात कोरोनाचा उद्रेग सुरूच 27 हजाराहून अधिक प्रकरणे नोंदली गेली

Webdunia
शनिवार, 20 मार्च 2021 (21:39 IST)
महाराष्ट्रात कोरोनाचा उद्रेग सुरु असून कोरोना झपाट्याने वाढत आहे. महाराष्ट्रात गेल्या 24 तासात 27,126 नवीन प्रकरणे नोंदली गेली. याच काळात कोरोना मुळे 92 लोकांचा मृत्यू झाला आहे. संक्रमणाचे वाढते प्रकरण लक्षात घेता राज्य सरकार पुन्हा एकदा कठोर उपाययोजना करण्यावर विचार करीत आहे.
वाढत्या घटनांमध्ये नागपूरमधील लॉक डाऊन वाढविण्यात आले आहे. आता लॉकडाऊन 31 मार्च पर्यंत वाढविण्यात आले आहे. या पूर्वी हे 15 मार्च ते 21 मार्च पर्यंत लावले गेले होते. मुंबई शिवाय नागपुरात देखील कोरोनाची प्रकरणे झपाट्याने वाढत आहे.  
 
महाराष्ट्रातील एकूण प्रकरणे : 24,49,147
बरे झालेले रुग्ण  : 22,03,553
मृत्युमुखी  : 53,300
सक्रिय  केस : 1,91,006

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

सर्व पहा

नवीन

LIVE: आदित्य यांचा उद्धव-राज युतीला पाठिंबा

आदित्य यांचा उद्धव-राज युतीला पाठिंबा, एकत्र येण्याचे संकेत

भारताची अव्वल खेळाडू श्रीजा अकुला टेटे वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये पराभूत

अमेरिकेत तीव्र वादळाचा तडाखा, इमारती कोसळल्या; केंटकीमध्ये 14 आणि मिसूरीमध्ये सात जणांचा मृत्यू

भारताने बांगलादेशच्या या वस्तूंच्या आयातीवर बंदर बंदी घातली

पुढील लेख
Show comments