Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

राज्यात कोरोनामुक्त रुग्णांचे प्रमाण ५५ टक्क्यांवर कायम

Webdunia
मंगळवार, 14 जुलै 2020 (08:57 IST)
राज्यात सोमवारी ४१८२ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५५.३८ टक्के असून आतापर्यत एकूण संख्या १ लाख ४४ हजार ५०७ झाली आहे. दरम्यान, कोरोनाच्या ६४२९ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात १ लाख ५ हजार ६३७ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
 
पाठविण्यात आलेल्या १३ लाख ४२ हजार ७९२ नमुन्यांपैकी २ लाख ६० हजार ९२४ नमुने पॉझिटिव्ह (१९.४३ टक्के) आले आहेत. राज्यात ६ लाख ८७ हजार ३५३ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ४१ हजार ६६० लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
 
राज्यात १९३ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ४.२ टक्के एवढा आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

उन्हाळ्यात करा हे 5 सोपे व्यायाम, तुमचे वजन झपाट्याने कमी होईल

पौराणिक कथा : एकलव्याचे समर्पण

Cow Essay in Marathi गाय 20 ओळी खूप सोपा मराठी निबंध

दर ४१ वर्षांनी हनुमानजी कोणाला भेटायला येतात?

Baisakhi 2025 Wishes बैसाखीच्या शुभेच्छा

सर्व पहा

नवीन

LIVE: नागपुरातील महिला डॉक्टरच्या हत्येचे रहस्य उलगडले

आरोपी विशाल गवळीने तुरुंगात डायरी लिहिली, आत्महत्येचे कारण समोर आले

मेहुल चौकसीच्या अटकेवर सुप्रिया सुळेंनी सरकारकडे केली ही मागणी

मुंबईकरांना मोठा दिलासा, टँकर युनियनने संप मागे घेतला

माझ्या पराभवाला जबाबदार… उद्धव ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी सहकाऱ्यावर आरोप केले

पुढील लेख
Show comments