Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

राज्य त्यांच्या कामगारांना परत घ्यायला तयार नाही, केंद्र सरकारनं हस्तक्षेप करावा - बाळासाहेब थोरात

Webdunia
शनिवार, 9 मे 2020 (19:01 IST)
टाळेबंदीमुळे राज्यात अडकलेल्या कामगारांना परत घ्यायला अनेक राज्य तयार नसल्याबद्दल राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी चिंता व्यक्त केली आहे. अनेक राज्यांनी स्थलांतरित कामगारांबद्दल मनमानी निर्णय घेतल्यामुळे परिस्थिती आणखी बिघडली असल्याचं थोरात यांनी म्हटलं आहे.

स्थलांतरित कामगारांना त्यांच्या राज्यात परत पाठवण्यासाठी राज्य सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत असताना अनेक राज्यं त्यांच्या कामगारांना परत घेत नसल्याचं त्यांनी सांगितलं. या संदर्भात केंद्र सरकारनं हस्तक्षेप करावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे. राज्यात सुमारे दहा लाख स्थलांतरित कामगार असून त्यांना परत आपल्या राज्यात परतायचं आहे. राज्यातून बत्तीस रेल्वे कामगारांना त्यांच्या राज्यांमधे जाण्यासाठी सोडण्यात आल्या असल्याची माहितीही महसूलमंत्री थोरात यांनी दिली आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

सर्व पहा

नवीन

LIVE: आदित्य यांचा उद्धव-राज युतीला पाठिंबा

आदित्य यांचा उद्धव-राज युतीला पाठिंबा, एकत्र येण्याचे संकेत

भारताची अव्वल खेळाडू श्रीजा अकुला टेटे वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये पराभूत

अमेरिकेत तीव्र वादळाचा तडाखा, इमारती कोसळल्या; केंटकीमध्ये 14 आणि मिसूरीमध्ये सात जणांचा मृत्यू

भारताने बांगलादेशच्या या वस्तूंच्या आयातीवर बंदर बंदी घातली

पुढील लेख
Show comments