suvichar

टोल वसुली आज पासून बंद

Webdunia
सोमवार, 30 मार्च 2020 (09:37 IST)
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अधिपत्याखालील टोल नाक्यांवरून माल वाहतूक (good transport) करणाऱ्या वाहनांवर आकारण्यात येणारी टोल वसुली आज रात्री १२ वाजल्यापासून बंद करण्यात येत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निर्देशानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाने याबाबतची अधिसूचना आज जारी केली आहे.
 
त्यानुसार, या टोल वसुलीस दिनांक २९ मार्च २०२० च्या मध्यरात्रीपासून स्थगिती देण्यात आली आहे. टोलवसुलीच्या स्थगितीचे हे आदेश पुढील आदेश निर्गमित होईपर्यंत अंमलात राहतील, असे सार्वजनिक बांधकाम विभागाने कळविले आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Hanuman Chalisa Path Benefits हनुमान चालीसा पठणाचे फायदे: मानसिक शक्ती दुप्पट कशी वाढते?

बुध ग्रहाची वक्री चाल सुरू! २९ जूनपासून 'या' राशींचे भाग्य उजळणार, तर कोणाला राहावे लागेल सावध?

Belly fat yoga: पोटावरील चरबी कमी करण्यासाठी 5 उत्तम योगासने, यापैकी कोणतेही एक करून पहा

खूप थंड पाणी पिणे चांगले की वाईट? सत्य जाणून घ्या

स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये १५०० प्रोबेशनरी ऑफिसर (पीओ) पदां साठी भरती सुरु

सर्व पहा

नवीन

वाशिममध्ये तरुणाला जेवणासाठी बोलावून आर्थिक वादातून हत्या; चार आरोपींना अटक

LIVE: मुंबई उच्च न्यायालयाने सरकारला तीव्र शब्दांत फटकारले

पाणीटंचाईवर मुंबई उच्च न्यायालयाची कठोर भूमिका; सरकारला तीव्र शब्दांत फटकारले

Monsoon rain warning महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये वादळी पावसाचा इशारा जारी

लखनौमध्ये मोठी दुर्घटना, कोचिंग-कम-गेमिंग झोनमध्ये भीषण आगीत १५ जणांचा मृत्यू

पुढील लेख
Show comments