Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Delhi Election 2020: केजरीवाल म्हणाले, भाजप निवडणुका जिंकण्यासाठी बाहेरून लोकांना आणत आहे

Webdunia
मंगळवार, 28 जानेवारी 2020 (13:20 IST)
दिल्ली विधानसभा निवडणुकीचा प्रचार दिवसेंदिवस जोरात होत आहे. भारतीय जनता पार्टी आणि आम आदमी पार्टी यांच्यातील लढाई आता शिगेला पोहोचली आहे. दोन्ही बाजूंकडून एकमेकांवर हल्ला तीव्र झाला आहे. रोड शो दरम्यान अरविंद केजरीवाल यांनी भाजपवर आरोप केला की ते दिल्ली निवडणुकीसाठी बाहेरून लोकांना घेऊन येत आहेत.
 
 
सांगायचे म्हणजे की केजरीवाल सतत रोड शो करून भाजपवर हल्ला करत आहेत. त्याचवेळी भाजपकडून शाहिनबागवर सतत घेराव घातला जात आहे. शाहीन बाग स्टँडऑफसाठी दोघेही एकमेकांवर आरोप लावत आहेत.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

पितृ पक्ष 2024: पितृपक्षात श्राद्ध, तर्पण किंवा पिंडदान करण्यासाठी लागणारे साहित्य आणि पूजा विधी जाणून घ्या

पितृपक्षात मृत नातेवाईक स्वप्नांच्या माध्यमातून संदेश देतात, अशी स्वप्ने पडली तर दुर्लक्ष करू नका

लाल रंग सकारात्मक की नकारात्मक? आध्यात्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व जाणून घ्या

अविवाहित आणि आकस्मिक मृत्यू झालेल्या पूर्वजांसाठी तर्पणचे नियम जाणून घ्या

Vastu Tips: तुमचे भाग्य बदलू शकतात वास्तुशास्त्राचे हे 5 उपाय

सर्व पहा

नवीन

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत 105, 95, 88 चा फॉर्म्युला, MVA मधील जागांचे वाटप ठरले !

ठाणे: मूल होत नसल्यानं निराश जोडप्याची गळफास घेऊन आत्महत्या

मोबाईल रेडिएशनमुळे शरीराला हानी होऊ शकते, फोन वापरताना या गोष्टी लक्षात ठेवा

पुण्यात जमिनीला तडा गेला आणि ट्रक कोसळला, चालक थोडक्यात बचावला, पाहा व्हिडिओ

सुप्रिया सुळे यांचं मुख्यमंत्रीपदाबाबत मोठं वक्तव्य, म्हणाल्या- आमचा पक्ष शर्यतीत नाही

पुढील लेख
Show comments