suvichar

रावण दहन झाल्यावर हे करा, सर्व अडथळे दूर होतील

Webdunia
दसर्‍याला नीलकंठ पक्ष्याचे दर्शन शुभ मानले गेले आहे. या दिवशी पक्षी दिसल्यास वर्ष सुखात जातात.
रावण दहन झाल्यावर उरलेलं लाकूड मिळाले तर घरी आणून सुरक्षित जागेवर ठेवावे. याने नकारात्मक घरात प्रवेश करत नाही.
 
दसर्‍याच्या दिवशी लाल रंगाचे नवीन वस्त्र किंवा रुमालाने दुर्गा देवीचे पाय पुसून वस्त्र तिजोरीत ठेवावे. घरात बरकत येते.
 
दसर्‍याला देवी प्रवास करते म्हणून या दिवशी प्रवास करणे शुभ मानले गेले आहे. या दिवशी प्रवास केल्याने सर्व अडथळे दूर होतात. परदेशी प्रवासाची इच्छा बाळगणार्‍यांनी या दिवशी लहानच का नसो पण प्रवास करणे फायदेशीर ठरेल.
 
दसरा ते शरद पौर्णिमा पर्यंत चंद्र किरणे अमृत समान असतात. म्हणून दसरा ते शरद पौर्णिमेपर्यंत रात्री 15 मिनिट चंद्राकडे त्राटक बघावे. याने डोळ्यासंबंधी आजार दूर होतात आणि ज्योत तेज होते.
 
या दिवशी शमीच्या झाडाखाली दिवा लावल्याने प्रत्येक कार्यात विजय प्राप्त होते. शत्रू भय नसून आरोग्य आणि धनाची प्राप्ती होते.
 
या दिवशी जीवनात शुभता, यश मिळवण्यासाठी आपल्या घरात किंवा एखाद्या मंदिरात लाल झेंडा लावावा.

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

Holi 2026 होळीवर भद्रा आणि चंद्रग्रहणाचे सावट! जाणून घ्या होलिका दहन आणि धुलिवंदनाचा नेमका मुहूर्त

Holika Dahan 2026: कर्जामुळे त्रस्त आहात? होळीच्या चमत्कारिक उपाय, लगेच मिळेल समाधान

सोमवारी महामृत्युंजय जप करणे आरोग्यासाठी फायदेशीर

Holika Dahan 2026: होलिका दहन आणि होळीचे धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व, जाणून घ्या 4 उपयुक्त गोष्टी

आरती सोमवारची

सर्व पहा

नक्की वाचा

Marathi Language History मराठी भाषेचा ऐतिहासिक प्रवास: प्राचीन उगम ते अभिजात दर्जा

महानदी कोलफिल्ड्समध्ये विविध पदांसाठी भरती, पात्रता जाणून घ्या

तुमच्या मुलाला प्रत्येक छोट्या गोष्टीवर राग येतो, अशा प्रकारे शांत करा

तेनालीराम कहाणी : पाच शब्द

Dhulandi 2026: धुलेंडीला करा या '५' गोष्टी; उघडतील प्रगतीचे दरवाजे!

पुढील लेख
Show comments