Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

रावण दहन झाल्यावर हे करा, सर्व अडथळे दूर होतील

Webdunia
दसर्‍याला नीलकंठ पक्ष्याचे दर्शन शुभ मानले गेले आहे. या दिवशी पक्षी दिसल्यास वर्ष सुखात जातात.
रावण दहन झाल्यावर उरलेलं लाकूड मिळाले तर घरी आणून सुरक्षित जागेवर ठेवावे. याने नकारात्मक घरात प्रवेश करत नाही.
 
दसर्‍याच्या दिवशी लाल रंगाचे नवीन वस्त्र किंवा रुमालाने दुर्गा देवीचे पाय पुसून वस्त्र तिजोरीत ठेवावे. घरात बरकत येते.
 
दसर्‍याला देवी प्रवास करते म्हणून या दिवशी प्रवास करणे शुभ मानले गेले आहे. या दिवशी प्रवास केल्याने सर्व अडथळे दूर होतात. परदेशी प्रवासाची इच्छा बाळगणार्‍यांनी या दिवशी लहानच का नसो पण प्रवास करणे फायदेशीर ठरेल.
 
दसरा ते शरद पौर्णिमा पर्यंत चंद्र किरणे अमृत समान असतात. म्हणून दसरा ते शरद पौर्णिमेपर्यंत रात्री 15 मिनिट चंद्राकडे त्राटक बघावे. याने डोळ्यासंबंधी आजार दूर होतात आणि ज्योत तेज होते.
 
या दिवशी शमीच्या झाडाखाली दिवा लावल्याने प्रत्येक कार्यात विजय प्राप्त होते. शत्रू भय नसून आरोग्य आणि धनाची प्राप्ती होते.
 
या दिवशी जीवनात शुभता, यश मिळवण्यासाठी आपल्या घरात किंवा एखाद्या मंदिरात लाल झेंडा लावावा.

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

पंच कैलास कुठे आहे? जाणून घ्या

आरती सोमवारची

सोमवारी या उपयांनी मिळेल तन, मन आणि धनाचे सुख

रविवारची आरती.... जयदेव जयदेव जय (श्री) म्हाळसापती

Surya Dev Mantra: सूर्याच्या 7 शक्तिशाली मंत्र जपल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात, रविवारी कोणत्याही एका मंत्राचा जप करा

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

पुढील लेख
Show comments