Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

विसर्जनासाठी गेलेल्या तीन जणांचा बंधाऱ्यातील पाण्यात बुडून मृत्यू

Webdunia
शनिवार, 10 सप्टेंबर 2022 (13:48 IST)
वर्ध्यातील मांडवा इथं गणपती विसर्जनासाठी गेलेल्या तीन जणांचा बंधाऱ्यातील पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेने गावात शोककळा पसरली. वर्ध्यात गावागावत गणपती विसर्जन केलं जात आहे. मांडवा गावातील काही तरुण गावाशेजारी असणाऱ्या मोती नाला बंधाऱ्यात गणपती विसर्जनासाठी गेले होते.
 
यावेळी दोन लहान मुलं बंधाऱ्याच्या पाण्यात पडली. त्यांना वाचवण्यासाठी संदीप चव्हाण नावाचा तरुण पाण्यात उतरला. दोन्ही मुलांनी त्याला मिठी मारली. संदीपने त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. पण त्याला पोहता येत नसल्याने त्याचा प्रयत्न अपुरा पडला. पाण्याच्या प्रवाहात तिघंही बुडाले. इथे उपस्थित असलेल्या इतर नागरिकांनी त्यांना पाण्याबाहेर काढलं. पण दुर्देवाने दोन मुलांचा मृत्यू झाला होता. कार्तिक बलवीर (वय 12) आणि सचिन वंजारी (वय 14) अशी मृत मुलांची नावं आहेत. संदीप चव्हाणला तातडीने रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आलं, पण वाटेतच त्याचाही मृत्यू झाला. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

Shaniwar Upay शनिवारी हे उपाय केल्याने शनिदेव प्रसन्न होतील, तुमचे भाग्य उजळेल

आरती शनिवारची

प्रेमानंदजी महाराजांकडून जाणून घ्या सर्वात मोठे सुख कशात आहे?

शनिवारी जपावे हे 5 चमत्कारी मंत्र

Apara Ekadashi 2025 Naivedya अपरा एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूला हे पदार्थ अपिर्त करा, श्री हरीचा आशीर्वाद कायम राहील

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

पुढील लेख
Show comments