Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

गुढीपाडवा साजरा करण्यामागे पौराणिक कारणं

Webdunia
चैत्र शुक्ल प्रतिपदेपासून नव वर्षारंभ मानले जाते.
* ब्रह्म पुराणात संकेत मिळतात की या तिथीला ब्रह्मा यांनी सृष्टीची रचना केली होती. अर्थवेद आणि शतपथ ब्राह्मण यात याचा उल्लेख आहे.
* या दिवशी सर्व देवतांनी सृष्टी संचलनाचे दायित्व सांभाळले होते.
* या दिवशी प्रभू राम देवी जानकी यानांसोबत घेऊन अयोध्या परतले म्हणून विजय पताका लावून त्यांचे स्वागत करण्यात आले होते. याला ब्रह्म ध्वज असेही म्हणतात.
* विष्णू दैवताने याच दिवशी प्रथम जीव अवतार (मत्स्यावतार) घेतला होता. स्मृत कौस्तुभ मतानुसार या दिवशी * रेवती नक्षत्राच्या विष्कुंभ योग यात विषाणूंनी मत्स्यावतार घेतले होते.
* शालिवाहनाने शकांवर विजय याच दिवशी प्राप्त केली होती म्हणून शक संवत्सर प्रारंभ झाले.
* या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदू पादशाहीचे भगवा विजय ध्वज लावून हिंदू साम्राज्याची नीव ठेवली होती.
* महान सम्राट विक्रमदित्य यांच्या संवत्सराचा आरंभ या दिवसापासून मानले गेले आहे.
* शक्ती संप्रदायानुसार या दिवसापासून नवरात्रीचे आरंभ होतं.
* सतयुगाचा आरंभ याच दिवशी झाला होता.

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

रविवारची आरती.... जयदेव जयदेव जय (श्री) म्हाळसापती

Surya Dev Mantra: सूर्याच्या 7 शक्तिशाली मंत्र जपल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात, रविवारी कोणत्याही एका मंत्राचा जप करा

श्री सूर्याची आरती

रविवारी करा आरती सूर्याची

कुळदेवी-देवता स्वप्नात का दिसतात? यांचा अर्थ काय चला जाणून घेऊ घ्या

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

पुढील लेख
Show comments