Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अंघोळ करताना पाण्यात या वस्तूंचा वापर केल्याने धनलाभ होतो

Webdunia
अंघोळ करताना व्यक्तीचे शरीर निरोगी राहत. त्याला बर्‍याच प्रकारच्या आजारांपासून मुक्ती मिळते. तसेच तंत्र शास्त्रात काही अशा गोष्टींबद्दल सांगण्यात आले आहे ज्यांना पाण्यात मिसळल्याने आर्थिक तंगी दूर होण्यास मदत मिळते आणि आयुष्य देखील वाढत. 
  
पाण्यात वेलची किंवा केशर घालून अंघोळ करा. याने आर्थिक तंगी दूर होते.  
 
पाण्यात दूध मिसळून अंघोळ केल्याने शक्ती मिळते. तसेच आयुष्य देखील वाढत.   
 
पाण्यात रत्न घालून स्नान केल्याने दागिन्यांची प्राप्ती होते.  
 
त्या शिवाय पाण्यात तीळ घालून स्नान करावे. यामुळे व्यक्तीवर लक्ष्मीची कृपा सदैव राहते.  
 
पाण्यात दही घालून अंघोळ केल्याने संपत्तीत वाढ होते.  
 
तुपाला पाण्यात घालून अंघोळ केल्याने आयुष्य वाढत व शरीर निरोगी राहण्यास मदत मिळते.
   
इत्र किंवा सुगंधित वस्तूंना पाण्यात घालून स्नान केल्याने आर्थिक तंगी दूर होते.

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

आरती शनिवारची

काय खरंच पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने शनिदेवाच्या दुःखाचा सामना करावा लागत नाही ?

पितरांना प्रसन्न करण्यासाठी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी हे दोन उपाय करा

Ganpati Atharvashirsha श्री गणपति अथर्वशीर्ष

पितृपक्षात मृत नातेवाईक स्वप्नांच्या माध्यमातून संदेश देतात, अशी स्वप्ने पडली तर दुर्लक्ष करू नका

सर्व पहा

नक्की वाचा

पितृ पक्ष 2024: पितृपक्षात श्राद्ध, तर्पण किंवा पिंडदान करण्यासाठी लागणारे साहित्य आणि पूजा विधी जाणून घ्या

पितृपक्षात मृत नातेवाईक स्वप्नांच्या माध्यमातून संदेश देतात, अशी स्वप्ने पडली तर दुर्लक्ष करू नका

लाल रंग सकारात्मक की नकारात्मक? आध्यात्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व जाणून घ्या

अविवाहित आणि आकस्मिक मृत्यू झालेल्या पूर्वजांसाठी तर्पणचे नियम जाणून घ्या

Vastu Tips: तुमचे भाग्य बदलू शकतात वास्तुशास्त्राचे हे 5 उपाय

पुढील लेख
Show comments