Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Garuda Purana: असे लोक आयुष्यात कधीच दुःखी राहत नाहीत, लक्ष्मीची कृपा राहते कायम

Webdunia
सोमवार, 17 जानेवारी 2022 (21:22 IST)
शास्त्रात दानाचे विशेष महत्त्व सांगितले आहे. गरजूंना अन्नदान केल्याने पुण्य प्राप्त होते, असे म्हटले आहे. अशा वेळी आपल्या क्षमतेनुसार गरजूंना दान करा.
 
गरुड पुराणानुसार ज्या घरात जेवणापूर्वी देवाला अन्न अर्पण केले जाते त्या घरात कधीही अन्न आणि पैशाची कमतरता भासत नाही. अशा स्थितीत माता अन्नपूर्णेचा आशीर्वाद मिळवण्यासाठी नित्य भोग अर्पण करावेत. 
 
गरुड पुराणानुसार कुलदेवी किंवा कुलदेवतेची पूजा सर्वोत्तम आहे. त्यांची पूजा केल्याने सात पिढ्या सुखी राहतात. म्हणूनच त्यांची पूजा केली पाहिजे. 
 
गरुड पुराणानुसार प्रत्येक व्यक्तीला आपल्या शास्त्रात दडलेले ज्ञान आणि विद्या मिळायला हवे. अशा स्थितीत धार्मिक ग्रंथांचे पठण केलेच पाहिजे.
 
गरुड पुराणानुसार तपश्चर्या, ध्यान, चिंतन इत्यादी केल्याने मन शांत राहते. ज्याद्वारे रागावर नियंत्रण ठेवले जाते. म्हणूनच माणसाने चिंतन करत राहिले पाहिजे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

आरती बुधवारची

Avoid on Wednesday बुधवारी ही कामे करु नये

नीम करोली बाबांचे हे १० विचार तुमचे जीवन बदलतील

आरती मंगळवारची

मारुतीच्या ८ गुप्त शक्ती, ज्याबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे

सर्व पहा

नक्की वाचा

Narad Jayanti: नारद जयंती मुहूर्त- पूजा विधी आणि जन्म कथा

Shani Jayanti 2025 : शनी जयंती कधी ? योग्य तारीख, शुभ वेळ, पूजा पद्धत आणि उपाय जाणून घ्या

काय आपण ही सूर्यास्तानंतर दह्याचे सेवन करता? तर नक्की वाचा

उन्हाळ्यात चिकट त्वचेपासून मुक्ती मिळविण्यासाठी हे उपाय मदत करतील

ग्रीन टीमध्ये साखर घालावी की नाही? जाणून घ्या

पुढील लेख
Show comments