Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

तप म्हणजे काय!

Webdunia
कोणाच्या मनाला न दुखविणारे, सत्य, प्रिय व हितकारक असे भाषण, तसेच अखंड ज्ञानोपासनेत राहणे, हे वाणीचे तप होय. एखादा गुण अंगी बाणवण्यासाठी जाणीवपूर्वक, पध्दतशीर रीतीने प्रयत्नकरणे म्हणजे 'तप' होय. जुन्या
काळात चार महिने (चातुर्मास) एखादे 'व्रत' घेत. 'मी अमके-तमके चार महिने करीन!'- व्रताचरणाने जाणीवपूर्वक, निष्ठेने तो गुण अंगी बाणवण्याचा प्रयत्न होई.' तपाचा काळ बारा वर्षांचा मानला आहे. एखादा गुण आग्रहपूर्वक बारा वर्षे आपणात उतरविण्याचा प्रयत्न करणे, म्हणजे ताप! बारा वर्षे त्याच गुणाचा पाठपुरावा केलेला असेल, तर मग तो 'स्वभाव' बनून जातो. मग 'प्रयत्न करावा लागत नाही. (प्रयत्नशैथिल्यात्! - असे योगसूत्र आहे.) असे झाले म्हणजे तप पूर्ण झाले.
 
कोणाच्या मनाला न दुखविणारे, सत्य, प्रिय, हितकर बोलणे हा वाणीचा स्वभाव बनवण्यासाठी आपले अंत:करण साधे, सरळ व आपणापेक्षा दुसर्‍याच्या हिताची कळकळ बाळगणारे हवे. दुसर्‍याबद्दल आपुलकी हवी, म्हणजे भाषा आपोआप सौम्य होते. ज्ञानोपासनेचाही जाणीवपूर्वक छंद लावून घ्यावा लागतो, हा स्वभाव झाला म्हणजे 'वाणीचे तप' झाले.

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

श्रावण विशेष या पद्धतीने बनवा उपवासाचा बटाटा वडा; सर्वजण कौतुक करतील

''जगातील एकमेव १२ मुखी शिवलिंग'' असलेल्या या मंदिरात पांडव आपली शस्त्रे लपवत असत

आरती गुरुवारची-निर्गुण गुणवंत तूं विघ्नहारा

Vishnu puja on thursday गुरुवारी विष्णूंच्या या उपायांमुळे नाहीसे होतील कष्ट

सर्व पहा

नक्की वाचा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

पुढील लेख
Show comments