Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अंघोळ करताना करा हे काम, लग्न जमेल लवकर

Webdunia
बर्‍याच वेळा फार प्रयत्न करून देखील लग्न लवकर जुळत नाही, पण काही असे उपाय आहे ज्यामुळे तुमचे लग्न लवकर जुळू शकत. जर लग्न जमत नसेल तर अशा लोकांनी अंघोळीच्या पाण्यात 21 गुरुवारापर्यंत एक चिमूट हळद घालून अंघोळ करायला पाहिजे. याने लग्नाचे योग प्रबळ होऊन जातात. 
 
गुरुवारी 225 ग्रॅम कणकेचे पाच गोळे तयार करा आणि त्यात हळद, तूप, गूळ आणि चणा घालून गायीला खिलवा. या दरम्यान तुमच्या मनातील इच्छा गायीच्या कानात सांगा. पण लक्षात ठेवण्यासारखे म्हणजे गायीचा रंग पांढरा नसावा.

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

Apara Ekadashi 2025 Naivedya अपरा एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूला हे पदार्थ अपिर्त करा, श्री हरीचा आशीर्वाद कायम राहील

Sankashti Chaturthi Mahatmya संकष्टी चतुर्थी महात्म्य

सुखकर्ता दुखहर्ता – Sukhkarta Dukhharta Aarati

शुक्रवारची आरती.... जयदेव जयदेव जय विघ्नाधीशा ॥

Friday Remedies:शुक्रवारी केलेले हे छोटेसे काम तुमचे नशीब बदलेल आणि भरपूर पैसा मिळेल

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

पुढील लेख
Show comments