Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

ग्रहण संपल्यानंतर यज्ञोपवीत/जानवे बदलावे का?

Janve to be changed after eclipse
Webdunia
सोमवार, 22 जून 2020 (09:07 IST)
"सर्वेषामेव वर्णानां सूतकं राहुदर्शने ।" असे सांगितलेले आहे. अर्थात ग्रहणाचे  सूतक हे सर्व वर्णियांना असते.
त्याचप्रमाणे जानवे कधी बदलावे यासंबंधी पराशरांचे वचन पुढीलप्रमाणे आहे - "सूतकान्ते उपाकर्मे गते मासचतुष्टये । नवयज्ञोपवीतं तु धृत्वा जीर्णं विसर्जयेत् ।।" 
अर्थात सूतक संपल्यानंतर , उपाकर्माचेवेळी, चारमहिने वापरल्यानंतर जीर्ण यज्ञोपवीताचा त्याग करून नवीन यज्ञोपवीत धारण करावे असे सांगितलेले आहे. या वचनात सूतक संपल्यावर जानवे बदलावे असे सांगितलेले आहे व ग्रहणात सर्वांना सूतक प्राप्त होत असल्यामुळे ग्रहणानंतर जानवे बदलतात.

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

आरती मंगळवारची

मारुतीच्या ८ गुप्त शक्ती, ज्याबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे

Narad Jayanti: नारद जयंती मुहूर्त- पूजा विधी आणि जन्म कथा

भगवान शिव यांना देवांचे देव महादेव का म्हणतात?

या दिवशी तुळशीची पाने तोडणे अशुभ, ब्राह्मण हत्येचे पाप लागते, असे प्रेमानंद महाराजांनी सांगितले

सर्व पहा

नक्की वाचा

Narad Jayanti: नारद जयंती मुहूर्त- पूजा विधी आणि जन्म कथा

Shani Jayanti 2025 : शनी जयंती कधी ? योग्य तारीख, शुभ वेळ, पूजा पद्धत आणि उपाय जाणून घ्या

काय आपण ही सूर्यास्तानंतर दह्याचे सेवन करता? तर नक्की वाचा

उन्हाळ्यात चिकट त्वचेपासून मुक्ती मिळविण्यासाठी हे उपाय मदत करतील

ग्रीन टीमध्ये साखर घालावी की नाही? जाणून घ्या

पुढील लेख
Show comments