Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

काल भैरव अष्टमी: 5 दिव्य अमोघ मंत्र

Webdunia
मंगळवार, 19 नोव्हेंबर 2019 (10:40 IST)
जीवनातील प्रत्येक संकटापासून मुक्तीसाठी भैरव आराधना करण्याचे अत्यंत महत्व आहे. विशेष करुन भैरवाष्टमीच्या दिवशी भैरव मंत्रांचा प्रयोग करुन व्यापार-व्यवसाय, शत्रु पक्षाकडून येणार्‍या समस्या, विघ्न, बाधा, कोर्ट कचेरी आणि निराशा इतर गोष्टींपासून मुक्ती मिळू शकते. जाणून घ्या भैरवाचे 5 अचूक मंत्र ...
 
- 'ॐ कालभैरवाय नम:।'
- ॐ भयहरणं च भैरव:।'
- 'ॐ ह्रीं बटुकाय आपदुद्धारणाय कुरू कुरू बटुकाय ह्रीं।'
- 'ॐ हं षं नं गं कं सं खं महाकाल भैरवाय नम:।'
- 'ॐ भ्रां कालभैरवाय फट्‍।'
हे मंत्र चमत्कारिक रूपाने सिद्धी प्रदान करतात. हे मंत्र अती शुद्धता ठेवत जपावे.
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

दारिद्र्य दहन शिव स्तोत्र आणि अर्थ

रामदास स्वामींची आरती Samarth Ramdas Aarti

श्री रामदास नवमी 2024 : कोण होते समर्थ गुरु रामदास स्वामी

महाशिवरात्री महाउपाय, निश्चितच ऐश्वर्य लाभेल

द्वारिका धाम बद्द्ल 5 मनोरंजक गोष्टी

सर्व पहा

नक्की वाचा

मतदार ओळखपत्र असं काढतात, त्यासाठी ऑनलाईन अर्ज असा करा

नीता अंबानींचा लेकीसोबत घर मोरे परदेसिया' गाण्यावर डान्स, व्हिडीओ व्हायरल!

गोड पदार्थ सारखे सारखे का खावे वाटतात? त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी करा या 10 गोष्टी

RBI guidelines change क्रेडिट कार्ड जारी करण्याच्या नियमांमध्ये कोणते बदल? जाणून घ्या

आता आधार कार्ड या तारखे पूर्वी अपडेट करा

पुढील लेख
Show comments