Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

केळवण आणि ग्रहमख

Webdunia
शुक्रवार, 28 फेब्रुवारी 2025 (15:27 IST)
लग्न ठरल्यावर लग्नाच्या काही दिवसांपूर्वी मुला आणि मुलीचे नातेवाईक मुला आणि मुलीला घरी जेवण्यासाठी बोलावतात. मुलाचे नातेवाईक मुलाला जेवायला बोलवून त्याच्या समोर पाट मांडून रांगोळी काढून समोर समई लावून गोडधोडाचे जेवण करतात. अशा प्रकारेच मुलीचे आणि मुलाचे केळवण केले जाते.
ALSO READ: मुहूर्त वडे कसे घालायचे पद्धत जाणून घ्या
मुंज, लग्न या सारख्या मंगलकार्याच्या आधी ग्रहमख विधि करण्याची पद्धत आहे. या विधि मध्ये मंगलकार्याला नवग्रहाला शांति मिळवणे हाच उद्देश्य असतो. हा विधि लग्नाच्या चार दिवसांपूर्वी घरीच केला जातो. ह्या दिवशी नवरी मुलीला चूड़ा भरला जातो. केळवण म्हणजे वर किवा वधूला लग्नाअगोदर दिलेली जाणारी मेजवानी.
विवाहपूर्वी योग्य दिवस पाहून हा धार्मिक विधि केला जातो. 
ALSO READ: साखरपुड़ा सोहळा साहित्य आणि विधी जाणून घ्या
घराच्या मुख्य दारावर गणपतीचे चित्र व तोरण लावले जाते. कार्य योग्य रीतीने पार पडण्यासाठी ग्रहांची शांति करण्यासाठी ग्रहयज्ञ करतात. त्यासाठी लागणारी तयारी तयारी आणि दिवस गुरुजींना विचारुन करतात.
 
स्वयंपाकासाठी जेवण घरी केले जाते. गव्हल्याची  खीर , पुरण, लाडू, करंजी, मोदक तसेच मुहूर्त वड्यातील वडाचा उपयोग जेवणाच्या पदार्थात त्या दिवशी केला जातो.
ALSO READ: मंगलाष्टक मराठी संपूर्ण Marathi Mangalashtak
रांगोळी काढून वधु किवा वराला महीरप काढून वधु वराचे आईवडिल, जवळच्या नातेवाईकांना एकत्र जेवण करणे म्हणजे केळवण. 
Edited By - Priya Dixit

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

श्रावण महिन्यात महिलांनी कोणते नियम पाळावेत?

गटारी अमावस्येला मांसाहार करण्याची परंपरा का? जाणून घ्या या दिवसामागचं खास कारण

श्रावण शुक्रवार जिवती पूजन २०२६: पूजा साहित्य, विधी, नैवेद्य, आरती आणि कथा (संपूर्ण माहिती)

श्रावण सोमवारची पूजा कशी करावी? संपूर्ण आणि सोपी विधी

Nag Panchami 2026 Wishes in Marathi नागपंचमीच्या शुभेच्छा संदेश

सर्व पहा

नक्की वाचा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

पुढील लेख
Show comments