Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

विष्णू पुराणाप्रमाणे या 5 लोकांना आधी भोजन करवायला पाहिजे

Webdunia
आमच्या शास्त्रात भोजन संबंधी बर्‍याच गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. विष्णू पुराणानुसार स्वयं भोजन करण्याअगोदर आम्हाला खाली सांगण्यात आलेल्या 5 लोकांना आधी भोजन करवायला पाहिजे. जे व्यक्ती असे न करता स्वतः: आधी भोजन करून घेतात ते पापाचे भागीदार बनतात.  
 
ततः स्ववासिनीदुः खिगर्भिणीवृद्धबालकान्। 
भोजयेत्संस्कृतान्नेन प्रथमं चरमं गृही।। 
अर्थात- 
गृहस्थ पुरुषाला आपल्या घरात राहणारी विवाहित कन्या, घरी आलेले दुखी मनुष्य, गर्भवती स्त्री, बालक व वृद्ध व्यक्तीला भोजन करवल्यानंतरच स्वत:ला भोजन करायला पाहिजे.  
या श्लोकानुसार आम्हाला घरातील विवाहित पुत्रीला भोजन करवायला पाहिजे. अर्थात जर लग्न झाल्यावर मुलगी आपल्या वडिलांच्या घरी येते तर तिला सर्वात आधी भोजन करवायला पाहिजे.   
एखाद्या दुखी व्यक्तीला भोजन करवायला पाहिजे. असे केल्याने घरातील अडचणींना लगाम लागते आणि घरात शांतीचे वातावरण राहते.   
विष्णू पुराणात सांगण्यात आले आहे की स्वत: भोजन करण्याअगोदर गर्भवती स्त्रीला भोजन करवणे गरजेचे आहे.  
बालकाला देखील स्वत:च्या आधी भोजन देणे आवश्यक मानले जाते. मुलं भुकेवर नियंत्रण ठेवू शकत नाही म्हणून मुलांना आधी भोजन द्यायला पाहिजे.  
स्वत: भोजन करण्याअगोदर घरातील वृद्ध आणि वरिष्ठजनांना भोजन देणे फारच महत्त्वपूर्ण मानले जाते. असे केल्याने घरातील सर्व अडचणी दूर होतात आणि घराचे वातावरण आनंदी राहत.

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

दारिद्र्य दहन शिव स्तोत्र आणि अर्थ

रामदास स्वामींची आरती Samarth Ramdas Aarti

श्री रामदास नवमी 2024 : कोण होते समर्थ गुरु रामदास स्वामी

महाशिवरात्री महाउपाय, निश्चितच ऐश्वर्य लाभेल

द्वारिका धाम बद्द्ल 5 मनोरंजक गोष्टी

सर्व पहा

नक्की वाचा

मतदार ओळखपत्र असं काढतात, त्यासाठी ऑनलाईन अर्ज असा करा

नीता अंबानींचा लेकीसोबत घर मोरे परदेसिया' गाण्यावर डान्स, व्हिडीओ व्हायरल!

गोड पदार्थ सारखे सारखे का खावे वाटतात? त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी करा या 10 गोष्टी

RBI guidelines change क्रेडिट कार्ड जारी करण्याच्या नियमांमध्ये कोणते बदल? जाणून घ्या

आता आधार कार्ड या तारखे पूर्वी अपडेट करा

पुढील लेख
Show comments