suvichar

Independence Day Quotes

Webdunia
मंगळवार, 26 जुलै 2022 (16:57 IST)
कधीच न संपणार आणि शेवटच्या श्वासापर्यंत टिकणार प्रेम म्हणजे देश प्रेम.
 
रंग रूप वेष भाषा जरी अनेक आहेत तरी सर्व भारतीय एक आहेत.
 
सहिष्णुता आणि स्वातंत्र्यता एक महान राष्ट्राचा पाया आहे.
 
तीन रंग प्रतिभेचे नारंगी, पांढरा आणि हिरवा रंगले न जाणो किती रक्ताने तरी फडकतो नव्या उत्साहाने.
 
स्वातंत्र्य वीरांना करूया शत शत प्रणाम त्यांच्या निस्वार्थ त्यागानेंच भारत बनला महान.
 
तनी मनी बहरुदे नव जोम होउदे पुलकित रोम रोम घे तिरंगा हाती नभी लहरुदे उंच उंच जयघोष मुखी, जय भारत जय हिंद गर्जूदे आसमंत.
 
बलसागर भारत होवो विश्वात शोभूनी राहो.
 
स्वातंत्र्यासाठी ध्वज फडकते सूर्य तडपतो प्रगतीचा भारत भुच्या पराक्रमाला मुजरा महाराष्ट्राचा.
 
अनेकांमध्ये मध्ये एकता आहे म्हणून आमचा देश महान आहे.
 
ना जगावे धर्माच्या नावावर ना मरावे धर्माच्या नावावर, माणुसकीच धर्म आहे मातीचा बस जगा भारत भूमीच्या नावावर.
 
देश हा देव असे माझा अशी घडावी माझ्या हातून तेजोमय पूजा
 
मुक्त आमुचे आकाश सारे झुलती हिरवी राने वने,पक्षी स्वैर उडती नभी आनंद आज उरी नांदे.
 
आमुचा स्वदेश हिंदुस्थान
आम्हां हिंदूंचा तो केवळ,
होय जीव कीं प्राण
 
शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती?
देव, देश अन्‌ धर्मापायी प्राण घेतलं हाती !
 
लढा वीर हो लढा लढा पराक्रमाने अधिक उंचवा हिमालयाचा कडा कडा
 
ने मजसी ने परत मातृभूमीला सागरा, प्राण तळमळला

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

प. पू. सदगुरु श्री जनार्दन स्वामी खेर: एक अलौकिक ईश्वरी शक्ती आणि तारणहार

Bhakti Katha हनुमानजींच्या श्वासातून उमटली रामधून: महादेव-पार्वतींसह सबंध देवलोक डोलला!

ही ५ भन्नाट फळं खा, डायबिटीज होणार नाही! शुगर कमी करण्यासाठी कोणती फळं खाणं टाळावं?

पावसाळ्यात डासांपासून सुटका मिळवण्यासाठी घरी ही ५ झाडे लावा

१५ जूनपासून ३ ग्रहांची दुर्मिळ युती! या राशींचे चमकणार भाग्य, होणार प्रचंड धनलाभ!

सर्व पहा

नवीन

नायजर विमानतळावरील दहशतवादी हल्ल्यात ३५ जण ठार; २० संशयितांना अटक

मिठाईच्या नावाखाली विष विकले जात होते; १,३०० किलोहून अधिक भेसळयुक्त मावा जप्त, मुंबईत तुकाराम मुंडे यांची कारवाई

LIVE: तुकाराम मुंडेंच्या पथकाने मुंबईत १३०० किलोहून अधिक भेसळयुक्त मावा जप्त केला

गिलके लागवड: कमी खर्चात बंपर नफा देणारा फायदेशीर व्यवसाय

कोल्हापूरमध्ये इचलकरंजी बस स्थानकावर अनियंत्रित कारने प्रवाशांना चिरडले, महिलेचा मृत्यू तर पाच जण जखमी

पुढील लेख
Show comments