Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

तालिबान्यांकडून काबूल विमानतळावर गोळीबारामुळे झालेल्या चेंगराचेंगरीत 7 जणांचा मृत्यू

Webdunia
रविवार, 22 ऑगस्ट 2021 (14:37 IST)
काबूल आणि अफगाणिस्तानमध्ये सध्याची परिस्थिती पाहिली असता, अत्यंत भीषण आहे. तालिबान्यांच्या कचाट्यातून सुटण्यासाठी अनेक अफगाण नागरिक काबूल विमानतळावर उपस्थिती दर्शवत आहेत. परंतु आज (रविवार) तालिबान्यांकडून काबूल विमानतळावर अंधाधुंद गोळीबार करण्यात आला. त्यानंतर आपला जीव वाचवण्यासाठी अफगाण नागरिकांची धावाधाव सुरू होती. मात्र, गोळीबारामुळे झालेल्या चेंगराचेंगरीत 7 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच मृत्यूच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता ब्रिटीश डिफेन्स मिनीस्टरकडून वर्तवण्यात येत आहे.
  
काबुलहून १६८ नागरिक भारतात दाखल ..
दिल्लीनजीकच्या गाझियाबादमधील हिंडन एअरबेसवर हे विमान उतरवण्यात आलं. या विमानातून 107 भारतीय नागरिकांसह एकूण 168 जण भारतात दाखल झाले. तत्पूर्वी, आजच ताजिकिस्तानहून 87 भारतीयांना घेऊन एअर इंडियाचं एक विमान नवी दिल्ली विमानतळावर पोहोचलं. यामध्ये दोन नेपाळी नागरिकांचाही समावेश होता. विमानतळाबाहेर पडण्याआधी या सर्व प्रवाशांना कोव्हिड चाचणी करून घ्यावी लागणार आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

सर्व पहा

नवीन

धक्कादायक : लग्नाच्या सहा दिवसांनीच मारहाण करून नववधूची हत्या

वीज कोसळून तीन अल्पवयीन मुलांसह १० जणांचा मृत्यू

राष्ट्रीय सुरक्षेच्या कारणास्तव महाराष्ट्रात रायगडमध्ये ड्रोनवर बंदी

ऑपरेशन सिंदूरवर संयुक्त राष्ट्रांच्या देशांसमोर भारताची बाजू मांडण्यासाठी सुप्रिया सुळे यांचा समावेश

LIVE: मुंबईतील ताज हॉटेल आणि विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी

पुढील लेख
Show comments