suvichar

जगातील ११ देश पाण्याच्या समस्येमुळे त्रस्त

Webdunia
सोमवार, 29 जानेवारी 2018 (16:34 IST)
जगातील अनेक देशांमध्ये पाण्याची कमतरता असून जवळपास ११ देश पाण्याच्या समस्येमुळे त्रस्त असल्याचे नुकतेच समोर आले आहे. या यादीत  ब्राझिल, इराण, कंबोडिया, मादागास्कर, चीन, सिंगापूर, कतार, संयुक्त अरब अमिराती आणि लिबिया या देशांचा समावेश आहे. त्यामुळे येत्या काळात या देशांना पाणी विकत घेणे आणि खाऱ्या पाण्यावर प्रक्रिया करणे यांसारखे उपाय करावे लागतील. नाहीतर या ठिकाणच्या लोकांचे दैनंदिन जीवन आणखी कठिण होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
 

भारत या यादीत सहाव्या क्रमांकावर असून याठिकाणीही अनेकदा दुष्काळी परिस्थिती निर्माण होते. देशातील लोकसंख्येच्या ५ टक्के लोक पाणी अव्वाच्या सव्वा किंमतीला खेरदी करतात किंवा आपल्या दैनंदिन गरजांसाठी अतिशय अस्वच्छ पाण्याचा वापर करतात. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

ताकाचे 5 वेगवेगळे प्रकार (डायटसाठी बेस्ट)

कल्की अवतार आणि तिसरे महायुद्ध: या दोन्हींमध्ये काही संबंध आहे का? या प्रमुख घटना केव्हा आणि कशा घडतील?

लग्नाआधी हे प्रश्न नक्की विचारा, नाहीतर आयुष्यभर पश्चात्ताप होऊ शकतो!

उन्हाळ्यात तुळशीची काळजी कशी घ्यावी?

१९ ते २५ एप्रिल २०२६ चे साप्ताहिक राशीभविष्य

सर्व पहा

नवीन

Heat wave warning महाराष्ट्र जास्त का तापत आहे? विदर्भाने राजस्थानला मागे टाकले; भारतीय हवामान विभागाने उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला

LIVE: मंत्री प्रताप सरनाईक यांच्यावर जमीन बळकावल्याचा आरोप

ऑटो-टॅक्सी चालकांना दिलासा मिळणार की कठोरता वाढणार? बैठकीनंतर मराठी अनिवार्यतेबाबत मंत्री सरनाईक म्हणाले.....

न्यूझीलंडसोबतच्या ऐतिहासिक व्यापार करारामुळे भारतातील तरुणांसाठी नवीन संधी निर्माण झाल्या

पुण्यात मशरूम कंपनीत टाकीत उतरलेल्या तीन कामगारांचा विषारी वायूमुळे मृत्यू

पुढील लेख
Show comments