Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

ब्राझील मध्ये मुसळधार पाऊसामुळे आला पूर, 29 लोकांचा मृत्यू

Webdunia
शुक्रवार, 3 मे 2024 (13:02 IST)
पृथ्वीवर सध्या वातावरण बदलत आहे. केव्हा वातावरण बदलेले सांगता येत नाही. आजकाल वातावरण सतत बदलत आहे. असेच काहीसे बदललेले वातावरण आता ब्राझील देशात पाहावयास मिळत आहे. ब्राझील मध्ये अचानक झालेल्या मुसळधार पावसामुळे तिथे पूर आला आहे. तसेच दलदल धसण्याची समस्या देखील पाहवयास मिळाली. दक्षिण ब्राझील मध्ये रियो ग्रांडे डो सुल राज्यामध्ये पावसामुळे वाईट अवस्था झाली आहे. येथील लोकांमध्ये हाहाकार निर्माण झाला आहे. आता पर्यंत 29 लोकांचा मृत्यू झाला असून रियो ग्रांडे डो सुलमध्ये मुसळधार पावसामुळे आलेला पूर आणि चिखल ढासळल्याने आतापर्यंत 29 लोकांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. 
 
36 लोक जखमी झाले आसून, 10 हजार पेक्षा जास्त लोकांचे नुकसान झाले आहे. रियो ग्रांडे डो सुलमध्ये मुसळधार पावसाने आलेला पूर आणि चिखल ढासळल्यामुळे आतापर्यंत 36 लोक जखमी झाले आहे. सोबतच 10 हजार पेक्षा जास्त लोक बेघर झाले आहे. लोकांच्या घरांमध्ये पाणी शिरले आहे, रस्ते जलमग्न झाले आहे. रियो ग्रांडे डो सुलमध्ये अनेक भागांमध्ये लोकांच्या घरांमध्ये पाणी शिरले आहे.या कारणामुळे ट्रॅफिक देखील प्रभावित होत आहे. 

Edited By- Dhanashri Naik   

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

पितृ पक्ष 2024: पितृपक्षात श्राद्ध, तर्पण किंवा पिंडदान करण्यासाठी लागणारे साहित्य आणि पूजा विधी जाणून घ्या

पितृपक्षात मृत नातेवाईक स्वप्नांच्या माध्यमातून संदेश देतात, अशी स्वप्ने पडली तर दुर्लक्ष करू नका

लाल रंग सकारात्मक की नकारात्मक? आध्यात्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व जाणून घ्या

अविवाहित आणि आकस्मिक मृत्यू झालेल्या पूर्वजांसाठी तर्पणचे नियम जाणून घ्या

Vastu Tips: तुमचे भाग्य बदलू शकतात वास्तुशास्त्राचे हे 5 उपाय

सर्व पहा

नवीन

मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर आतिशी यांनी केजरीवालांच्या पाया पडून आशीर्वाद घेतले

पुण्यात मध्यरात्री घरात घुसून कुटुंबियांना समोर निर्घृण खून, आरोपी पसार

सुभानिया मशिदीच्या 'बेकायदेशीर' ताब्यावरुन भाजप नेत्याची बीएमसीलाच धमकी

धारावी मशिदीचा वाद काय जाणून घ्या

वन नेशन वन इलेक्शन वर आदित्य ठाकरेंनी केंद्रावर निशाणा साधला

पुढील लेख
Show comments