Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

भारताला जी २० परिषदेचे यजमान पद नाही

Webdunia

भारतात 2019 साली होत असलेल्या सार्वत्रिक निवडणूक आणि मेगा सेंटरचा अभाव यामुळे 2019 च्या 20 परिषदेचे यजमान पद भारताला रद्द करावे लागले आहे. 2019च्या सार्वत्रिक निवडणुकांमुळे या परिषदेचे आयोजन 2018 साली करण्याचे ठरवले होते. मात्र आर्जेन्टिना आपल्याकडील ही संधी सोडण्यास तयार नव्हता.

जपानला 2019 च्या या परिषदेच्या यजमानपदाची संधी मिळणार आहे. आता  सरकारने आणखी काही वर्षे या संधीची वाट पाहण्याचा निर्णय घेतला आहे. 20 परिषदेच्या यजमानपदाच्या आशियाई देशांच्या फेरीपर्यंत भारताकडे या यजमानपदाची संधी मिळणार नाही. आता यासाठी 2021-2022 मध्ये भारताला हि संधी मिळू शकते, मात्र त्यासाठी इंडोनेशियाशी स्पर्धा करावी लागेल. 20 परिषदेचा उद्देश भारतात बाह्य देशांच्या प्रतिनिधींना आकर्षित करण्याबरोबरच जागतिक पातळीवरचा रोजगार उपलब्ध करून देणे हा होता.

सर्व पहा

नक्की वाचा

मतदार ओळखपत्र असं काढतात, त्यासाठी ऑनलाईन अर्ज असा करा

नीता अंबानींचा लेकीसोबत घर मोरे परदेसिया' गाण्यावर डान्स, व्हिडीओ व्हायरल!

गोड पदार्थ सारखे सारखे का खावे वाटतात? त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी करा या 10 गोष्टी

RBI guidelines change क्रेडिट कार्ड जारी करण्याच्या नियमांमध्ये कोणते बदल? जाणून घ्या

आता आधार कार्ड या तारखे पूर्वी अपडेट करा

सर्व पहा

नवीन

जिम कॉर्बेट नॅशनल पार्कमध्ये टायगर सफारीवर बंदी ! सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

नाल्यात सापडला दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या 9 वर्षीय मुलीचा मृतदेह, हात-पाय बांधलेले होते

Gold Silver Price Today : सोन्याच्या दरात वाढ , आजचे दर जाणून घ्या

विदर्भाने मध्य प्रदेशचा 62 धावांनी पराभव करत रणजी करंडक स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली

प्रेमासाठी केले सेक्स चेंज ऑपरेशन, प्रियकराने केली फसवणूक

पुढील लेख
Show comments