Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

एक्सपोर्ट होणाऱ्या मसाल्यांमध्ये इथाईलीन ऑक्साइडला घेऊन सरकारने घोषित केली गाइड लाइन

Webdunia
मंगळवार, 21 मे 2024 (10:31 IST)
भारत सरकारने एक्स्पोर्ट होणाऱ्या मसाल्यांवर ईटीओ म्हणजे एथिलीन ऑक्साइड पासून होणारे कन्टामिनेशनला थांबवण्यासाठी डिटेल्ड गाइडलाइंस घोषित केली आहे. 
 
भारतातून निर्यात केले जाणाऱ्या मसाल्यांना घेऊन काही वेळापासून बातम्या येत आहे आणि काही देशांनी भारतातील मसाल्यांमध्ये ईटीओ म्हणजे एथिलीन ऑक्साइड असल्याचा आरोप लावून एक्शन घेतली आहे. ईटीओ म्हणजे एथिलीन ऑक्साइड एक कँसर कॉजिंग केमिकल आहे. ज्याचे भारतीय मसाल्यांमध्ये मिसळलेले असल्याचे आरोप लावून विदेश चर्चा करीत आहे. यानंतर भारतात सरकार जागृत झाली आहे आणि घेऊन मोठे पाऊल उचललेले आहे. 
 
भारतमधून एक्सपोर्ट होणारे मसाले यांमध्ये ईटीओ म्हणजे एथिलीन ऑक्साइड पासून होणाऱ्या  कन्टामिनेशनला थांबवण्यासाठी विस्तृत दिशानिर्देश (गाइडलाइंस) आली आहे. एक अधिकारीने ही माहिती दिली आहे. अधिकारी म्हणाले की, सरकारने सिंगापुर आणि हांगकांगला एक्सपोर्टकेल्या जाणाऱ्या मसाल्यांची अनिवार्य चौकशी म्हणजे इतर निवारक उपाय केले आहे. काही मसाल्यांमध्ये ईटीओ अवशेषांचे प्रमाण असल्याकारणामुळे सिंगापुर आणि हॉंगकॉंगमध्ये भारतीय मसाला ब्रांड्स च्या उत्पादनांना परत मागविण्यासाठी हे पाऊल महत्वपूर्ण आहे. 
 
याशिवाय जास्त देशांमध्ये ईटीओसाठी वेगवेगळ्या एमआरएल आहे. उदाहरणासाठी जिथे यूरोपीय संघाने ही सीमा 0.02 से 0.1 मिलीग्राम प्रति किलोग्राम ठरवली आहे. तीच सिंगापूरची सीमा 50 मिलीग्राम प्रति किलोग्राम आणि जापान ने 0.01 मिलीग्राम प्रति किलोग्राम ठरवली आहे. वेगवेगळे देश आपले देश-विशिष्ट चांगली कृषि पद्धती(जीएपी) आणि आहार उपभोग पद्धतिच्या आधारावर कीटकनाशकांसाठी आपले स्वतःचे  एमआरएल ठरवतात. एथिलीन ऑक्साइडसाठी कोणी अंतरराष्ट्रीय मानक नाही आहे. एथिलीन ऑक्साइड आपली अस्थिर प्रकृति मुळे कोणताही निशाण सोडत नाही. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

सर्व पहा

नवीन

LIVE: छत्रपती संभाजीनगर मध्ये तलावात बुडून दोन मुलांचा मृत्यू

संजय राऊत यांनी शिवसेनेचे पतन घडवले, बावनकुळे म्हणाले पुस्तकाचे नाव 'नरक का राऊत' असायला हवे होते

छत्रपती संभाजीनगर: बैलाला आंघोळ घालण्यासाठी गेलेल्या २ मुलांचा तलावात बुडून मृत्यू

उद्धव ठाकरेंनी भाजपला बुडणारे जहाज म्हणत शिवसैनिकांना दिला संदेश

'पाकिस्तान मानवतेसाठी धोका बनला आहे',असदुद्दीन ओवैसी पुन्हा एकदा शत्रू देशावर टीका केली

पुढील लेख
Show comments