Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

तालिबानने काबूल विमानतळावरून सुमारे 150 लोकांचे अपहरण केले, बहुतांश भारतीय

Webdunia
शनिवार, 21 ऑगस्ट 2021 (13:55 IST)
अफगाणिस्तानकडून भारतासाठी खूप वाईट बातमी आहे. अल-इत्तेहा रुझच्या अहवालानुसार सुमारे 150 लोकांचे अपहरण करण्यात आले आहे. यातील बहुतेक लोक भारतीय असल्याचे सांगितले जाते. काबूल विमानतळाजवळ या लोकांचे अपहरण करण्यात आले आहे. अल-इत्तेहा यांनी सूत्रांच्या हवाल्याने सांगितले की अपहरणकर्ते तालिबानशी संबंधित होते आणि त्यांनी आठ मिनीव्हॅन मधून लोकांना तारखीलला नेले आहे.
 
असे सांगितले जात आहे की अपहरणकर्त्यांनी लोकांना दुसऱ्या गेटवरून विमानतळावर नेण्याविषयी बोलले होते, परंतु त्यांनी लोकांना कुठे नेले आहे, गोष्टी अद्याप स्पष्ट नाहीत. तालिबानचे प्रवक्ते अहमदुल्लाह वासिक यांनी 150 हून अधिक लोकांचे अपहरण केल्याचा आरोप फेटाळला आहे.आतापर्यंत, भारत सरकारने अल-इत्तेहाच्या या अहवालावर कोणतेही अधिकृत निवेदन जारी केलेले नाही.

तालिबानने अफगाणिस्तान ताब्यात घेण्यापूर्वीच परिस्थिती पाहून, भारत सरकार  तेथून भारतीयांना बाहेर काढण्यात लागलीआहे. पण अजून देखील अफगाणिस्तानात अनेक भारतीय अडकले आहेत, त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत.
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

पितृ पक्ष 2024: पितृपक्षात श्राद्ध, तर्पण किंवा पिंडदान करण्यासाठी लागणारे साहित्य आणि पूजा विधी जाणून घ्या

पितृपक्षात मृत नातेवाईक स्वप्नांच्या माध्यमातून संदेश देतात, अशी स्वप्ने पडली तर दुर्लक्ष करू नका

लाल रंग सकारात्मक की नकारात्मक? आध्यात्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व जाणून घ्या

अविवाहित आणि आकस्मिक मृत्यू झालेल्या पूर्वजांसाठी तर्पणचे नियम जाणून घ्या

Vastu Tips: तुमचे भाग्य बदलू शकतात वास्तुशास्त्राचे हे 5 उपाय

सर्व पहा

नवीन

वाशिमच्या सरकारी रुग्णालयात किंग कोब्रा विषारी साप शिरला

माझ्या तीन पिढ्यांनी कधीही शेतीचे वीज बिल भरले नाही, शिंदे गटाच्या खासदारांचे वक्तव्य

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जीवनावर नाट्य सादरीकरण होणार, लवकरच येणार!

लाडूच्या वादाने दुःखी झालेले उपमुख्यमंत्री पवन कल्याण 11 दिवस उपवास करणार

डी गुकेशने फॅबियानोचा पराभव करत ऐतिहासिक सुवर्ण जिंकले

पुढील लेख
Show comments