Dharma Sangrah

जीओचे जबरदस्त प्लॅन : एअरटेल घाबरून कमी केले प्लॅन रेट

Webdunia
सोमवार, 8 जानेवारी 2018 (16:28 IST)
रिलायंस नेहमी प्रमाणे मार्केट तोडले आहे. रिलायंस जीओने पुन्हा नवीन  प्लॅन बाजारात आणत कडवी स्पर्धा निर्माण केली आहे. जीओने  प्लॅन दिले की इतर कंपन्या  प्लॅनच्या किंमती आणि सेवांमध्ये बदल करतात. यामध्ये नवीन वर्षात  जिओने आपले ४ प्लॅन स्वस्त केले आहेत.  प्लॅनमध्ये बदल केल्यामुळे ग्राहक जिओकडे आकर्षित होतील या भितीने एअरटेलनेही नुकतेच आपले ३ प्लॅन्स स्वस्त केले आहेत. यामध्ये एअरटेल ने १९९, ३४९ आणि ४४८ च्या प्लॅनमध्ये बदल केले.  त्यामुळे तुम्ही एअरटेलचे ग्राहक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी नक्कीच महत्त्वाची आहे. इंटरनेटचा जास्त वापर करणाऱ्यांसाठी हे प्लॅन जास्त उपयुक्त ठरतील असा दावा कंपनीने केला आहे.एअरटेल ने केलेले बदल खालील प्रमाणे : 

१९९ रुपयांच्या प्लॅनमध्ये किंमतीत कायम १ जीबी डेटा देणार , याबरोबर अनलिमिटेड लोकल, एसटीडी आणि रोमिंग कॉल आणि रोज १०० मोफत मेसेजही मिळणार आहेत. मात्र  या प्लॅनची व्हॅलिडीटी २८ दिवस इतकी आहे.  दुसरीकडे ३४९ च्या प्लॅनमध्ये ग्राहकांना रोज २ जीबी डेटा दिला जातो. याबरोबरच अनलिमिटेड लोकल आणि एसटीडी कॉल्स तसेच रोज १०० मेसेज मोफत मिळणार आहेत. या प्लॅनची मुदत २८ दिवसांची असून यामध्ये पूर्वी  आधी १ जीबी डेटा मिळत होता.

यामध्ये ४४८ च्या प्लॅनमध्येही एअरटेलने बदल केले आहेत या प्लॅनमध्येही रोज १ जीबी डेटा ग्राहकांना मिळणार आहे. या प्लॅनची मुदत आधी ७० दिवसांची होती. आता ती ८२ दिवसांची करण्यात आली आहे. त्यामुळे आता युजर्सना ८२ जीबी डेटा मिळणार आहे. या प्लनमध्येही रोज १०० मेसेज आणि अनलिमिटेड लोकल आणि एसटीडी कॉल मिळणार आहेत.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

घरात धार्मिक कार्य करतांना कोणती काळजी घ्यावी?

तुमच्या मोबाईल क्रमांकाचा शेवटचा अंक तुमच्यासाठी शुभ आहे का?

Sanskrit Baby Girl Names चैत्र गौरी निमित्त खास! मुलींसाठी गौरी पासून प्रेरित २० नावे अर्थासहित

Delayed Periods २ महिन्यांपासून मासिक पाळी आली नाही? घाबरू नका, स्वयंपाकघरातील हे ५ पदार्थ करतील कमाल

सर्व पहा

नवीन

२०२९ च्या लोकसभा निवडणुकांपूर्वी महिला आरक्षण कायदा लागू होऊ शकतो, सरकार अर्थसंकल्पीय अधिवेशनात सुधारणा विधेयक आणण्याच्या तयारीत आहे

राज्यसभेत पंतप्रधान मोदींचे महत्त्वाचे वक्तव्य: युद्धामुळे ऊर्जा संकट अधिक गडद, ​​भारतासमोर 'मोठी परीक्षा'

LIVE: मुंबई आणि पुणे ते नागपूर दरम्यान ८ उन्हाळी विशेष गाड्या धावणार

महाराष्ट्रात मोठे बदल, लोकसभेच्या जागा ४८ वरून ७२ पर्यंत वाढण्याची शक्यता

आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात, समीर वानखेडे यांची मुंबई उच्च न्यायालयात एफआयआर रद्द करण्याची मागणी

पुढील लेख
Show comments