Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

इंटरनेट शटडाऊन मुळे जागतिक आर्थिक नुकसान

Webdunia
गुरूवार, 6 जानेवारी 2022 (16:24 IST)
सध्याचे जग इंटरनेटचे आहे. इंटरनेट नसेल तर सर्वसामान्य जीवन अस्तव्यस्त होईल. आज इंटरनेटमुळे आपली सर्व कामे सहज होतात. इंटरनेट नसेल तर सर्व आर्थिक व्यवहार बंद पडतील. इंटरनेट बंद होण्याचा फटका सम्पूर्ण जगाला होईलच. 2021 मध्ये सरकारी सुरक्षाविषयक कारणांमुळे इंटरनेट बंद झाले या मुळे जगभरात नुकसान झाले आहे. जागतिक अर्थव्यवस्थेला यामुळे 5 .45 अब्ज डॉलरचे नुकसान झाले आहे. याचा जास्त प्रमाणात फटका भारताला पडला आहे.सर्वाधिक नुकसान झालेल्या 10 देशांच्या यादीत भारताचे स्थान तिसरे आहे.  भारतातील अनेक भागात काहीं न काही कारणामुळे इंटरनेट बंद पडले. मग ते महापुरामुळे असो, किंवा काही इतर कारणांमुळे असो. ह्याचा सर्वाधिक नुकसान भारताचे झाले आहे. भारतात1,157 तास इंटरनेट बंद पडले होते. या इंटरनेटच्या शट डाऊन चा फटका तब्बल 5.91 कोटी युजर्स ला पडला आहे. तर 58.2 कोटी डॉलरचे नुकसान झाले आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

सर्व पहा

नवीन

LIVE: छत्रपती संभाजीनगर मध्ये तलावात बुडून दोन मुलांचा मृत्यू

संजय राऊत यांनी शिवसेनेचे पतन घडवले, बावनकुळे म्हणाले पुस्तकाचे नाव 'नरक का राऊत' असायला हवे होते

छत्रपती संभाजीनगर: बैलाला आंघोळ घालण्यासाठी गेलेल्या २ मुलांचा तलावात बुडून मृत्यू

उद्धव ठाकरेंनी भाजपला बुडणारे जहाज म्हणत शिवसैनिकांना दिला संदेश

'पाकिस्तान मानवतेसाठी धोका बनला आहे',असदुद्दीन ओवैसी पुन्हा एकदा शत्रू देशावर टीका केली

पुढील लेख
Show comments