Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

भारतात सर्वाधिक लोक इंटरनेट शिवाय जगू शकत नाही

Webdunia
गुरूवार, 21 सप्टेंबर 2017 (09:29 IST)

इंटरनेट शिवाय जगण्याची कल्पनाच करू न शकणाऱ्यांची सर्वाधिक संख्या भारतात आहे.  एका सर्वेक्षणानुसार देशातील ८२ टक्के लोकांनी इंटरनेट शिवाय जगू शकत नसल्याचे म्हटले आहे. 

स्टॅस्टीस्टा या कंपनीने २३ देशातील  १८,१८० लोकांचा सर्वेक्षण केले होते. यातील फक्त १८ टक्के लोकांनी इंटरनेट शिवाय काम करू शकत असल्याचे म्हटले आहे . तर ८२ टक्के भारतीय लोकांनी इंटरनेट शिवाय जगण्याची कल्पना देखील करू शकत नाही, असे म्हटले आहे. 

या बाबतीत भारत पहिल्‍या तर चीन दुसऱ्या क्रमांकावर आहे. चीनमध्ये ७८ टक्के लोक इंटरनेट शिवाय जगू शकत नाहीत. इंग्लंड  या बाबतीत तिसऱ्या स्थानावर आहे. या देशात ७७ टक्के लोकांनी इंटरनेट शिवाय जगू शकत नाहीत असे म्हटले आहे.  चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर जर्मनी आणि अमेरिका आहे.  त्यानंतर रशिया, चीन आणि फ्रान्स यांचा क्रमांक लागते.  तर इटली आणि जपान १० व्या क्रमांकावर आहेत. तेथील ६२ टक्के लोक इंटरनेट शिवाय जगण्याची कल्पना देखील करू शकत नाहीत.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Narad Jayanti: नारद जयंती मुहूर्त- पूजा विधी आणि जन्म कथा

Shani Jayanti 2025 : शनी जयंती कधी ? योग्य तारीख, शुभ वेळ, पूजा पद्धत आणि उपाय जाणून घ्या

काय आपण ही सूर्यास्तानंतर दह्याचे सेवन करता? तर नक्की वाचा

उन्हाळ्यात चिकट त्वचेपासून मुक्ती मिळविण्यासाठी हे उपाय मदत करतील

ग्रीन टीमध्ये साखर घालावी की नाही? जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

LIVE: पिंपरी-चिंचवडमध्ये ३१ मे पर्यंत २९ बेकायदेशीर बंगले पाडले जातील

बीड : दोरीने बांधले, केळी-टरबूजाची साले खायला देऊन जन्मदात्या वडिलांनीच क्रूरतेच्या सर्व सीमा ओलांडल्या

काका आणि पुतण्या यांच्यात जवळीक वाढली का? शरद पवार आणि अजित पवार पुन्हा एकत्र येणार असल्याची चर्चा

नागपूर : तलावात गटाराचे पाणी, मोठ्या प्रमाणात मासे मृत्युमुखी पडले

पुणे : पिंपरी-चिंचवडमध्ये ३१ मे पर्यंत २९ बेकायदेशीर बंगले पाडणार, सर्वोच्च न्यायालयाने ठोठावला कोट्यवधींचा दंड

पुढील लेख
Show comments