Marathi Biodata Maker

भारतात सर्वाधिक लोक इंटरनेट शिवाय जगू शकत नाही

Webdunia
गुरूवार, 21 सप्टेंबर 2017 (09:29 IST)
4

इंटरनेट शिवाय जगण्याची कल्पनाच करू न शकणाऱ्यांची सर्वाधिक संख्या भारतात आहे.  एका सर्वेक्षणानुसार देशातील ८२ टक्के लोकांनी इंटरनेट शिवाय जगू शकत नसल्याचे म्हटले आहे. 

स्टॅस्टीस्टा या कंपनीने २३ देशातील  १८,१८० लोकांचा सर्वेक्षण केले होते. यातील फक्त १८ टक्के लोकांनी इंटरनेट शिवाय काम करू शकत असल्याचे म्हटले आहे . तर ८२ टक्के भारतीय लोकांनी इंटरनेट शिवाय जगण्याची कल्पना देखील करू शकत नाही, असे म्हटले आहे. 

या बाबतीत भारत पहिल्‍या तर चीन दुसऱ्या क्रमांकावर आहे. चीनमध्ये ७८ टक्के लोक इंटरनेट शिवाय जगू शकत नाहीत. इंग्लंड  या बाबतीत तिसऱ्या स्थानावर आहे. या देशात ७७ टक्के लोकांनी इंटरनेट शिवाय जगू शकत नाहीत असे म्हटले आहे.  चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर जर्मनी आणि अमेरिका आहे.  त्यानंतर रशिया, चीन आणि फ्रान्स यांचा क्रमांक लागते.  तर इटली आणि जपान १० व्या क्रमांकावर आहेत. तेथील ६२ टक्के लोक इंटरनेट शिवाय जगण्याची कल्पना देखील करू शकत नाहीत.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशिफल २५ ते ३१ जानेवारी २०२६

गणपतीची आरती सुखकर्ता दुःखहर्ता Sukhkarta Dukhharta

हिवाळ्यात दररोज रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारा हा चहा प्या; लिहून घ्या रेसिपी

हिवाळ्यात पनीर का खावे? आरोग्यासाठी काय फायदे आहे, जाणून घ्या

27 वर्षांनंतर शनीचे नक्षत्र परिवर्तन : 17 मे पर्यंत कोणत्या राशींना होणार मोठे लाभ आणि कोणाला होणार नुकसान?

सर्व पहा

नवीन

अजित पवारांच्या वजनदार खात्यांवरून वाद, राष्ट्रवादी काँग्रेसचा दावा... संघर्ष वाढण्याची शक्यता

पाकिस्तान कंगालीच्या दिशेने ! प्रत्येक पाकिस्तानी व्यक्तीवर ₹३.३३ लाखांचे कर्ज

NCP साठी अजित पवारांनी योजना आखल्या होत्या! जवळच्या मित्राने पक्षाचे गुपिते उघड केले, त्यांची शेवटची इच्छा सांगितली

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते फडणवीस यांना भेटले, अजित पवार यांच्या खात्यांवर दावा केला, सुनेत्रा पवार यांच्या नावाचीही चर्चा

साध्वी प्रेम बाईसा यांचा संशयास्पद मृत्यू: पोस्टमॉर्टेम रिपोर्ट अनेक गुपिते उघड करेल का?

पुढील लेख
Show comments