Festival Posters

आता स्मार्टफोनची स्क्रीन राहणार अनब्रेकेबल

Webdunia
रविवार, 29 जुलै 2018 (00:21 IST)
यूजर्सला नेहमी सतावणारी भीती असते ती स्मार्टफोनची स्क्रीन तुटण्याची. हे हेरत कॉर्निंग कंपनीने गोरिल्ला ग्लास बनवले. आता हे ग्लास अ‍ॅपल, सॅमसंग, एलजीसह अन्य कंपन्याही वापरतात. मागील दोन वर्षात कॉर्निंगने या ग्लासच्या तंत्रज्ञानाच्या गुणवत्तेत अनेक पटीने सुधारणा केली आहे. नुकतीच कंपनीने गोरिल्ला ग्लास 6 ची घोषणा केली आहे. कंपनीने सांगितल्याप्रमाणे ही ग्लास 1 मीटरच्या उंचीवरुन 15 वेळा पडला तरी मोबाइल स्क्रीनला धक्का सुद्धा लागणार नाही.
 
सध्या ही ग्लास कोणत्या मोबाइल्समध्ये वापरण्यात येणार यावर कंपनीने माहिती दिलेली नाही. 2019 मध्ये मोबाइल्सच्या टॉप मॉडेल्सला गोरिल्लाग्लास 6 चे प्रोटेक्शन असणार आहे.
 
ही ग्लास सध्या मोबाइलमध्ये वापरण्यात येत असलेल्या गोरिल्ला ग्लास 5 पेक्षाही दुप्पट टिकाऊ आहे, असा दावा कंपनीने केला आहे. ग्राहकांचा मोबाइल साधारणतः एका वर्षातून 7 वेळा पडू शकतो आणि या दरम्यान उंची जवळपास 1 मीटरची असते. त्यामुळे गोरिल्ला ग्लास 6 स्क्रीनचे नुकसान होण्यापासून वाचवू शकते, असे कंपनीने सांगितले आहे.
 
स्मार्टफोन पडल्यानंतर स्क्रीनचे नुकसान होते. स्क्रीनला तुटण्यापासून वाचवण्यासाठी लावण्यात येणार्‍या काचेला गोरिल्ला ग्लास म्हणतात. साधारण भाषेत तुम्ही याला डिस्प्लेच्यावर लागलेली ग्लासही म्हणू शकता.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Shiv Jayanti 2026 Slogan in Marathi छत्रपती शिवाजी महाराज घोषवाक्य मराठी

Royal Baby Names मुलींसाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावरून प्रेरित आधुनिक आणि अर्थपूर्ण नावे

Ramadan 2026 रमजान मध्ये कधीपासून? तारखा, महत्त्व आणि रोजाचे नियम जाणून घ्या

Mangal gochar 2026: कुंभ राशीत मंगळाचा प्रवेश, या राशींचे उजळणार नशीब; तुमच्या राशीवर काय होणार परिणाम?

किडनीच्या रुग्णांनी या भाज्याचे सेवन करू नये, समस्या वाढेल

सर्व पहा

नवीन

सुनील गावस्कर आणि कपिल देव यांच्या अडचणी वाढल्या, इम्रान खान यांना पत्र लिहिल्याबद्दल एफआयआर दाखल

टिपू सुलतान चौक आता 'अशफाकुल्ला खान' म्हणून ओळखला जाईल; मीरा-भाईंदर महानगरपालिकेत भाजपचा प्रस्ताव मंजूर

LIVE: टिपू सुलतान चौक आता 'अशफाकुल्ला खान' म्हणून ओळखला जाईल

"स्वराज्याच्या महानायकाला कोटी-कोटी प्रणाम"! शिवजयंतीनिमित्त पंतप्रधान मोदींनी वाहिली आदरांजली

नागपूर: दहावीची परीक्षा देऊन परतणाऱ्या अथर्वला ट्रकने चिरडले, कुटुंब हादरले, आईची प्रकृती गंभीर

पुढील लेख
Show comments